आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व आणि द्रष्टेपण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या अवतारी गुरूंची आणि त्यांच्या अवतारी कार्याची महती माझ्यासारख्या जिवाला काय ज्ञात होणार ? जे माझ्या लक्षात आले, ते मी त्यांच्याच कृपेने लिहीत आहे.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने !

‘मन शुद्ध असेल, तरच त्याचे मंदिर होते. जिथे शुद्धता असते, तिथे सात्त्विकता येते. सात्त्विक ठिकाणीच भगवंताचा वास असतो. ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलन-प्रक्रियेने मन शुद्ध अन् पवित्र झाल्याने देहात ‘मनमंदिर’ निर्माण होते.

‘गुरूंच्या कृपेनेच सेवा पूर्ण करू शकतो’, याची कॅनडा येथील सौ. भारती बागवे यांना आलेली अनुभूती

‘मी सेवा करतांना प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) आणि त्यांचे शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांची छायाचित्रे अन् श्रीकृष्णाचे चित्र जवळ घेऊन बसते. त्या वेळी ‘त्यांचे माझ्यावर लक्ष आहे’, असा माझा भाव असतो.

हनुमानाच्या जयंतीच्या दिवशी प्रत्यक्ष मारुतीराया वानराच्या रूपात येऊन सर्वांना दर्शन देत आहे, असे जाणवून साधकाची पुष्कळ भावजागृती होणे

मी एका सेवेसाठी सेवाकेंद्राच्या बाहेर आल्यावर एक वानर सेवाकेंद्राच्या गच्चीत येतांना दिसले. ‘प्रत्यक्ष मारुतीराया या वानराच्या रूपात येऊन सर्वांना दर्शन देत आहे’, असे जाणवून माझी पुष्कळ भावजागृती झाली.’

मायेची आसक्ती नसलेली, प्रत्येक कृती मनापासून करणारी आणि संतांविषयी अपार श्रद्धा असलेली ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची फोंडा, गोवा येथील कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (वय १० वर्षे) !

चैत्र कृष्ण पक्ष एकादशी, म्हणजेच वरुथिनी एकादशी (७.५.२०२१) या दिवशी कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर हिचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने तिच्या आई-वडिलांना जाणवलेली तिची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

कु. पूनम चौधरी

ग्रंथप्रदर्शनाची सेवा करतांना तेथील लोकांनी ‘‘तुम्ही चांगले कार्य करत आहात’’, असे सांगून प्रेमाने विचारपूस करणे आणि आपल्याच सनातन धर्माचा प्रसार करत आहात’’, असा प्रतिसाद देणे

‘‘आपण आपल्याच सनातन धर्माचा प्रसार करत आहोत.’’ धर्मप्रसाराचे कार्य करतांना पुष्कळ चांगले वाटत होते. त्या वेळी ‘गुरुदेवच प्रत्येक जिवाच्या माध्यमातून कसे साहाय्याला येतात’, हे अनुभवता येत होते.