
‘मला गुरुदेवांची पुष्कळ आठवण येऊन रडायला येत होते. काल आम्ही ग्रंथप्रदर्शनाची सेवा करत असतांना आम्हाला सर्वजण ‘‘तुम्ही करत असलेलेे कार्य केवढे चांगले आहे. तुम्ही काही खाल्ले आहे का ?’’, अशी विचारपूस करत होते. तेथील स्थानिक लोक आणि पोलीस आम्हाला साहाय्य करत होते. त्यांनी साहाय्य केले; म्हणून आम्ही कृतज्ञता व्यक्त केली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आपण आपल्याच सनातन धर्माचा प्रसार करत आहोत.’’ त्यांना धर्मप्रसाराचे कार्य करतांना पुष्कळ चांगले वाटत होते. त्या वेळी ‘गुरुदेवच प्रत्येक जिवाच्या माध्यमातून कसे साहाय्याला येतात’, हे अनुभवता येत होते. सद्गुरुकाका (सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे), गुरुदेवांना अपेक्षित असे करण्यामध्ये मी पुष्कळ न्यून पडत आहे. त्यासाठी मी आपल्या गंगेसमान पवित्र श्रीचरणी क्षमायाचना करते.’
– कु. पूनम चौधरी, देहली (१६.३.२०२१)
|
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
पाश्चात्त्य संस्कृती स्वीकारून विनाशाच्या दिशेने जात असलेला समाज !
स्वतःमध्ये आणि समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी एकाच वेळी प्रयत्न करायला हवेत !
साधकांना आधार देणारे आणि उत्तम नेतृत्वगुण असलेले ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. नागेश गाडे (वय ५० वर्षे) !
कर्करोगाच्या व्याधीला सामोरे जातांना साधिका सौ. लता ढवळीकर यांनी अनुभवलेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेचा वर्षाव !
साधकांची प्रेमाने काळजी घेऊन त्यांना घडवणार्या सनातनच्या ६० व्या (समष्टी) संत पू. रेखा काणकोणकर !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांसाठी व्यष्टी आणि समष्टी स्तरांवर केलेल्या उपायांमागील शास्त्र