सांगली जिल्ह्यात गेल्या २० दिवसांत १०६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू !

गेल्या काही दिवसांत सांगली जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्या वाढत आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या २० दिवसांत १०६ जणांचा कोरोनाबाधित होऊन मृत्यू झाला आहे, तर ७ सहस्र ८१२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

हरिद्वार येथे वादळीवार्‍यामुळे मोठ्या प्रमाणात हानी

कुंभक्षेत्रातील संत आणि भक्त यांच्या निवासस्थानाचीही हानी झाली आहे.

राज्यातील व्यापारी कायदेशीर पर्यायांचा अभ्यास करून दोन दिवसांत महाराष्ट्र चेंबर त्यांचा निर्णय घोषित करणार ! – ललित गांधी, महाराष्ट्र चेंबर

‘‘राज्य सरकारचा हा आदेश सर्वांना समान न्याय देणारा नसून मूळ कोरोनाचे संकट थोपवण्यासाठी योग्य नाही.’ – महाराष्ट्र व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री. अतुल शहा

आतंकवाद रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करा ! – केरळचे आमदार पी.सी. जॉर्ज

जॉर्ज हे केरळ जनपक्षम् (धर्मनिरपेक्ष)चे आमदार आहेत. ते काही हिंदू नाहीत. असे असूनही त्यांना ‘भारत हिंदु राष्ट्र घोषित व्हावा’, असे वाटते, यावरून धर्मनिरपेक्षवाल्यांनी विचार करणे आवश्यक !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे सरकारी आदेश असतांनाही खासगी लॅबकडून कोरोनाच्या चाचण्या बंद !

चाचण्याच करण्यात आल्या नाहीत, तर रुग्ण सापडणार कसे ? रुग्ण सापडले नाहीत, तर उपचार कसे होणार ? आणि उपचार झाले नाहीत, तर व्यक्ती दगावणार, हे पहाता सरकारने कठोर उपययोजना करणे आवश्यक !

तीन नंदादीप : क्रांतीकारक चापेकर बंधू !

वर्ष १८६६ मध्ये पुणे येथे प्लेगचा भयंकर प्रकोप झाला होता. प्लेग पीडित जनतेला साहाय्य करण्याच्या नावाखाली रँडने जनतेवर अनन्वित अत्याचार करण्यास प्रारंभ केला.

पाणीटंचाईच्या झळा !

उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. त्यामुळे भूमी कोरडी पडून पाणीटंचाई भासू लागली आहे. राज्यातील अनेक विभागांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पाण्यासाठी दाही दिशांना भटकावे लागत आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वटवृक्ष मंदिरात स्वामींचा प्रकटदिन साधेपणाने साजरा !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाचे आदेश पाळत ‘देऊळ बंद’ ठेवल्यामुळे भाविकांची अनुपस्थिती होती.

कुठे खेळामधील गुलामगिरी मोडू पहाणारे चापेकर बंधू आणि कुठे क्रिकेट खेळाची गुलामगिरी स्वीकारून खेळणारे आजचे क्रिकेटपटू !

आज इंग्रजांच्या ‘क्रिकेट’ या खेळाने संपूर्ण देशाला वेडे केले आहे. चापेकर बंधूंना या परकीय खेळाविषयी भयंकर तिटकारा होता. तरुण मुलांनी क्रिकेट या इंग्रजी खेळाकडे वळू नये; म्हणून त्यांनी प्रयत्न केला.