श्री हनुमानाला दंडवत घालत वानराने घेतला अखेरचा श्वास !

गुंडेवाडी (जिल्हा सांगली) येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरातील अद्भुत घटना !

पाश्चात्त्य विकृतीच्या विरोधात लढणाऱ्यांचा देशाप्रतीचा त्याग आठवून भारतीय संस्कृती जोपासा ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘३१ डिसेंबर या पाश्चात्त्य विकृतीला भारतभूमीतून हद्दपार करणे’ या विषयावर ‘ऑनलाईन’ प्रशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींचे प्रबोधन

औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर झालेच पाहिजे ! – चंद्रकांत पाटील, प्रदेक्षाध्यक्ष, भाजप

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करणे हे राजकीय किंवा निवडणुकीचे सूत्र नसून तो आमच्या श्रद्धेचा विषय आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मागणी शिवसेनेने लावून धरावी.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना ‘सनातन पंचांग’ भेट

सनातन आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले असल्याची प्रतिक्रिया गृहराज्य मंत्री आमदार शंभूराज देसाई यांनी दिली.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने औरंगाबादचे नामकरण करायला माझे समर्थन आहे ! – खासदार संभाजीराजे छत्रपती  

छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने औरंगाबादचे नामकरण होत असेल, तर त्याचे स्वागत करायला पाहिजे. औरंगाबादचे नाव पालटण्यासाठी माझे समर्थन आहे, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.

देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा डी.लिट.ने सन्मान होणार

देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने मानद डी.लिट. पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेमध्ये या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

नाशिक येथील मनसेच्या कार्यकर्त्यांकडून एस्.टी.वर छत्रपती संभाजीनगरचे फलक लावून आंदोलन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एस्.टी.बसवर ‘छत्रपती संभाजीनगर’ असे फलक लावत आंदोलन केले.

औरंगाबादच्या नामांतराविषयी महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

औरंगाबादच्या नामांतराषियी महाविकास आघाडीत मतभेद नाहीत.

अहमदनगरचे अंबिकानगर नामांतर करा ! – सदाशिव लोखंडे, खासदार, शिवसेना

औरंगाबादच्या नामांतराचा जुना वाद पुढे आल्यानंतर आता शिर्डी येथील शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी अहमदनगरचे नामांतर अंबिकानगर करण्यात यावे, अशी मागणी ३ जानेवारी या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केली.

विरार (जिल्हा पालघर) येथील सनातनच्या साधिका सौ. सुनीता राजपूत (वय ६५ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

२९ डिसेंबर २०२० या दिवशी सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी ही आनंदवार्ता ‘ऑनलाईन’ सत्संगाच्या माध्यमातून दिली.