
नाशिक – औरंगाबाद शहराचे नामांतर करून या शहराला ‘छत्रपती संभाजीनगर’ हे नाव द्यावे, अशी मागणी करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी येथील बस स्थानकातील एस्.टी.बसवर ‘छत्रपती संभाजीनगर’ असे फलक लावत ३ जानेवारी या दिवशी आंदोलन केले. २६ जानेवारीपर्यंत औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ करावे, अशी मागणीही मनसेने राज्य सरकारकडे केली आहे.
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !
बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन
९० वर्षीय वृद्ध सासूला स्वतःच्या डोक्यावर वाहून नेत सूनबाई पूर्ण करत आहे ८४ कोस प्रदक्षिणा !
संपादकीय : सरकारची ऑनलाईन फसवणूक !
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !