तुझ्या प्रीती कृपेने भरलीस देवा ही अंजुली (ओंजळ) ।
कशास वाटते देवा बोलाव्या तुजसवे गुजगोष्टी ।
करशी तूच ना या शब्दफुलांची सतत वृष्टी ॥ १ ॥
कशास वाटते देवा बोलाव्या तुजसवे गुजगोष्टी ।
करशी तूच ना या शब्दफुलांची सतत वृष्टी ॥ १ ॥
पृथ्वीतलावर मी कोणत्याही देशात गेले, तरी ‘मी माझ्या खर्या कुटुंबियांविना (साधकांविना) राहू शकत नाही’, असे मला वाटते. सत् चा प्रसार करणे आणि साधकांना शोधून त्यांच्याशी जवळीक साधणे, हीच खरी समष्टी साधना आहे.
प.पू. चिदंबर स्वामींच्या आश्रमात प्रदक्षिणा घालतांना मठाच्या आवारातील लाद्या तापल्या होत्या, तरी मी शांतपणे ११ प्रदक्षिणा घालू शकलो.
‘ध्यानमंदिरात गेल्यावर आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुकांकडे पाहिल्यावर माझी पुष्कळ भावजागृती झाली. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर ‘ते माझ्याकडे पाहून हसत आहेत’, असे मला जाणवले.
‘मी आई-बाबांना सोडून सेवा करण्यासाठी आश्रमात आले आहे. सगळ्या सुख-सोयी सोडून आले आहे’, असा अहंयुक्त विचार होता. या संदर्भात एकदा सूक्ष्मातून परात्पर गुरुदेवांनी मला लक्षात आणून दिले, ‘हा तुझा भ्रम आहे.
आज मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदा (१५.१२.२०२०) या दिवशी परात्पर गुरु पांडे महाराज यांची जयंती आहे, त्यानिमित्ताने . . .
नारायण होमाच्या पूर्णाहूतीच्या वेळी ‘श्री विष्णुसहस्र नामातील मंत्रोच्चार हे वेगवेगळे शब्द नसून ‘ॐ’ आहे आणि तो उच्चार माझ्या कानावर पडून मला चैतन्य अन् विष्णुतत्त्व मिळत आहे’, असे मला जाणवले.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई पूजा करत असतांना ‘मी त्यांच्या ठिकाणी बसून श्री विष्णूची पूजा करत आहे’, असा भाव ठेवला होता.
श्रीसत्शक्ति बिंदाताई नंतर सोफ्यावर बसल्या. तेव्हा मला त्या ‘मोठ्या कमळात बसल्या आहेत’, असे दिसले. त्यांचे तेज पुष्कळ असल्यामुळे मी त्यांच्याकडे बघू शकले नाही.
राजमातंगी यज्ञ चालू झाल्यावर मला पोटात दुखणे आणि पाठ दुखणे, असे त्रास होऊ लागले. माझे मन पुष्कळ अस्थिर झाले. ‘मला यज्ञाचा लाभ होऊ नये’, यासाठी मोठ्या वाईट शक्ती असे त्रास निर्माण करत आहेत’, याची मला जाणीव झाली.