अर्धे शैक्षणिक वर्ष संपूनही पिंपरी (पुणे) येथील विद्यार्थ्यांना मिळाली नाहीत शिष्यवृत्तीची पुस्तके !
असा शिक्षण विभाग काय कामाचा ? असा विचार आल्यास चूक ते काय ? पुस्तके वेळेत न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या होणार्या हानीचे दायित्व कुणाचे ? संबंधित अधिकार्यांना कठोर शिक्षा करायला हवी !