(म्हणे) ‘भारत सरकारचे हिंदुत्वाचे धोरण उघड होते !’ – मेहबूबा मुफ्ती

एकीकडे ‘गांधी यांना मानतो’ असे म्हणायचे आणि दुसरीकडे ते गात असलेल्या भजनाला ‘ते हिंदूंचे आहे’, असे सांगत विरोध करायचे, हा मेहबूबा मुफ्ती यांचा दुटप्पीपणाच होय !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संपूर्ण भारतभर ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवणार ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशक-पूर्तीनिमित्त मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसह संपूर्ण भारतभर व्यापकस्तरावर ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवले जात आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी २१ सप्टेंबर या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

येत्या डिसेंबरपासून कर्नाटकात नैतिक मूल्यांतर्गत शाळांमधून श्रीमद्भगवद्गीता शिकवण्यात येणार !

कुराण हा धार्मिक ग्रंथ; मात्र गीता धार्मिक ग्रंथ नाही ! – कर्नाटकचे शिक्षणमंत्री

हिंदू संघटित झाले नाहीत, तर मारले जातील ! –  शंकराचार्य निश्‍चलानंद सरस्वती

हिंदू संतांचे ऐकत नाहीत. त्यामुळे आताच ते अनेक ठिकाणी मारले जात आहेत, ही वस्तूस्थिती आहे आणि पुढेही आता वागतात, तसेच वागले, तर यात काही पालट होणार नाही, हेही तितकेच खरे !

कर्नाटकमध्ये बाँबस्फोट घडवू पहाणार्‍या इस्लामिक स्टेटच्या ३ आतंकवाद्यांना शिवमोग्गा येथून अटक !

तिघांपैकी विद्युत् अभियंता असलेला आतंकवादी हा त्यांचा नेता !

विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर जिहाद्यांकडून जल्लोष !

असे जर हिंदूंनी केले असते, तर समस्त निधर्मीवादी, मानवाधिकारवाले आणि पुरो(अधो)गामी यांनी हिंदूंवर टीका केली असती. येथे जल्लोष करणारे ‘एका विशिष्ट समाजा’चे असल्यामुळे सर्व शांत आहेत !

जालंधरच्या ‘लव्हली प्रोफेशनल विद्यापिठा’त विद्यार्थ्याची आत्महत्या

आत्महत्येवरून आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीमार !

उत्तरप्रदेशमध्ये वक्फ बोर्डाच्या मालमत्तेची होणार चौकशी !

योगी सरकारने ३३ वर्षे जुना आदेश केला रहित
उत्तरप्रदेश सरकारचा स्तुत्य निर्णय ! असा निर्णय सर्व राज्यांतील सरकारांनी घेणे आवश्यक !

आमदार टी. राजासिंह यांची कारागृहातून मुक्तता करावी ! – मंगेश खांदेल, हिंदु जनजागृती समिती

गोशामहल (तेलंगाणा) विधानसभा मतदारसंघातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करून त्रास दिला जात आहे. तेलंगाणा सरकारची ही कृती राज्यघटना आणि कायदा विरोधी असून नागरिकांच्या संवैधानिक अधिकारांचे हनन करणारी आहे…

आचार्य धर्मेंद्र यांना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची श्रद्धांजली !

‘जयपूर येथील रामदासी मठाचे प्रमुख पू. आचार्य धर्मेंद्रजी यांच्या स्वर्गवासाने हिंदु समाजाला नवीन दिशा देणारा प्रखर धर्माचार्य आपण गमावला आहे’, अशी भावना सांस्कृतिक कार्य, वने आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.