सध्या वाढत असलेल्या प्रदूषणास वाहतूक आणि बांधकाम क्षेत्र अधिक कारणीभूत !
‘यज्ञयागामुळे प्रदूषण होते’, असा कांगावा करणारे तथाकथित पर्यावरणवादी देशात वाढत असलेल्या प्रदूषणाविषयी काही बोलतील का ?
‘यज्ञयागामुळे प्रदूषण होते’, असा कांगावा करणारे तथाकथित पर्यावरणवादी देशात वाढत असलेल्या प्रदूषणाविषयी काही बोलतील का ?
गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांगाचे पूजन केले जाते. पंचांग हे हिंदु संस्कृती संवर्धक आहे. एका शब्दात सांगायचे, तर ते प्राचीन आणि नित्य नूतन खगोलशास्त्र आहे. ज्या काळात जग लज्जारक्षणाचे साधने शोधत होते, तेव्हा भारतात सूर्य, चंद्र आणि इतर ग्रह यांची नेमकी स्थिती सांगितली जात होती.
आपणिकान्न म्हणजे (आपणिक – दुकान वा उपाहारगृह इत्यादी) जिथे अन्न, वस्तू यांचा विनिमय होतो. असे अन्न हे आयुर्वेदानुसार त्रिदोषकारक सांगितले आहे, म्हणजे वात, पित्त आणि कफ हे तीनही वाढवणारे की, जे स्वास्थ्यासाठी मुळीच योग्य नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आई तुळजाभवानी, संत तुकाराम आणि समर्थ रामदासस्वामी यांना शरण जाऊन आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
चैत्र मासापासून उन्हाचा प्रभाव वाढतो, ज्यामुळे ऋतुजन्य व्याधी जसे की, मुरूम-पुटकळ्या, फोडे, घामोळ्या आणि इतर त्वचारोगांपासून रक्षणासाठी कडुलिंबाचे सेवन उपयोगी असते.
हिंदु धर्मातील हिंदु सण, उत्सव आणि व्रते यांविषयी धर्मशास्त्र शिकवणारा सनातनचा ग्रंथ !
‘वर्ष २०२४ च्या गुढीपाडव्यापासून म्हणजे ९.४.२०२४ या दिवसापासून ‘शालिवाहन शक १९४६ – ‘क्रोधी’नाम संवत्सर’ चालू होत आहे. हे संवत्सर भारतासाठी कसे राहील ? याचे ज्योतिषशास्त्रीय विवेचन पुढे दिले आहे.
‘भारतासारख्या प्राचीन आणि विस्तीर्ण राष्ट्रात आजपर्यंत अनेक कालगणना उपयोगात आणल्या गेल्या आहेत आणि अनेक पराक्रमी सम्राटांनी केलेल्या दिग्विजयाच्या प्रीत्यर्थ स्वतंत्र कालगणना आरंभ झाल्या. सध्याच्या काळात प्रचलित असलेल्या मुख्य कालगणनांची माहिती पुढे दिली आहे.
हिंदु नववर्ष सर्व सनातनी हिंदूंच्या जीवनात नवी चेतना, नवी ऊर्जा आणि नवा उत्साह यांचा संचार करील अन् हिंदु समाज परंपरेनुसार मानवतेला नवी दिशा देत राहील, तसेच अधिक सक्षम होईल.’
‘हे ब्रह्मदेवा, हे विष्णु, आज दिवसभरात या गुढीमध्ये जी शक्ती समाविष्ट झाली असेल, ती मला प्राप्त होऊ द्या. ही शक्ती राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी उपयोगात येऊ द्या, हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे.’