‘क्रेडिट कार्ड पेमेंट नेटवर्क प्रोव्हायडर’ची एकाधिकारशाही संपणार !

आपला पैसा, आपल्या देशात होणारे व्यवहार आणि त्यातील पैसा मात्र विदेशी आस्थापनांना अशी स्थिती आतापर्यंत होती. आता मात्र हे टाळता येणे शक्य आहे.

हिंदु मंदिरांचा विध्वंस केल्याने पाकिस्तान उद्ध्वस्त !

स्वतःला आध्यात्मिक वारशापासून दूर ठेवण्यासाठीच्या प्रक्रियेतील जाणूनबुजून मंदिराचा विध्वंस करणे, हा एक भाग आहे. याचा परिणाम म्हणजे पाकिस्तानमध्ये बुद्धीहीन हिंसाचार उफाळून आला आहे. पाकिस्तानमध्ये आर्थिक दुर्बलता निर्माण होऊन त्याचे शेजारी राष्ट्रांशी संबंध बिघडलेले आहेत.

घातक पिचकार्‍या !

‘पिचकारी’ म्हटल्यावर वृंदावनातील होळीची आठवण कुणाच्याही मनात जागृत होऊ शकते; परंतु अशा प्रकारे चित्र-विचित्र पिचकार्‍या आल्या, तर ती आठवण कशी येईल ? त्यामुळे सणांच्या व्यावसायिकीकरणासह परंपरा जपण्याचे भान हवे, असे वाटते.

‘सामान्य माणसाने ईशमार्गाने कसे जगावे’, याचा कर्म-सैद्धांत मांडणारे महर्षि याज्ञवल्क्य !

२७ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘याज्ञवल्क्य यांचा जन्म आणि ज्ञानलालसा, याज्ञवल्क्यांनी आदित्याची उपासना करणे आणि सूर्याने आशीर्वाद देणे’, यांविषयी माहिती वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

छत्रपती शिवरायांची युद्ध आणि राज्य नीती भारताच्या प्रगतीस साहाय्यभूत !

छत्रपती शिवाजी महाराजांची नागरी सेवा प्रणाली आणि प्रशासन, महसूल संकलन, कर प्रणाली, त्यांच्या राजवटीत महिलांची सुरक्षा, महिलांचा आदर आणि त्यांचे कल्याण, त्यांची लष्करी रणनीती, डावपेच, सशस्त्र दल, शस्त्र व्यवस्थापन आणि नौदल हे सगळेच अचंबित करणारे आहे.

केरळच्या वायनाडमध्ये भूमीहीन आदिवासींना न्याय मिळवून देणारा केरळ उच्च न्यायालयाचा निवाडा !

केरळच्या वायनाडमध्ये अनेक वर्षांपासून चर्चने अतिक्रमण करून भूमी हडपली होती. ती भूमी केरळ सरकारने चर्चला अत्यल्प मूल्यामध्ये विकण्याचा प्रयत्न केला. त्या विरोधात तेथील भूमीहीन आदिवासींनी केरळ उच्च न्यायालयात याचिका केली…..

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट : एक अविस्मरणीय अनुभव !

क्रांतीकारकांच्या कार्यपद्धतीविषयीही चित्रपटात पुष्कळ गोष्टी मांडल्या आहेत, ज्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात कधी आल्याच नाहीत. अनेक गोष्टी चित्रपट थेटपणे मांडतो. मग त्या कुणाला पटोत वा न पटोत, हा चित्रपटाचा गुणही आहे आणि दोषही ! 

‘काकप्रेम !’

मुके पक्षी जर इतका प्रतिसाद देत असतील, तर भली माणसे नक्कीच देतील; केवळ आपल्याला त्यांच्याविषयी आतून प्रेम वाटायला हवे आणि त्यांच्याशी प्रेमाने बोलायला हवे इतकेच !

‘सामान्य माणसाने ईशमार्गाने कसे जगावे’, याचा कर्म-सिद्धांत मांडणारे महर्षि याज्ञवल्क्य !

अथांग सागरासारखे विस्तीर्ण असे महर्षि याज्ञवल्क्य यांचे जीवनचरित्र शब्दांत बांधणे अशक्य आहे. संपूर्ण चरित्र मांडणे, हे तर अशक्यप्रायच आहे; परंतु त्यांचा अल्प परिचय या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न आहे.

रजोनिवृत्तीविषयी पाळायचे साधारण नियम

रजोनिवृत्तीकडे वाटचाल चालू होते, तेव्हा या वायूची अनियमितता वाढायला लागते. अशा वेळी पोट गच्च वाटणे, वात प्रकोप आणि गर्भाशयातील पालट यांमुळे स्त्रीचे विशिष्ट अवयव दुखणे, स्तन दुखणे, पाय दुखणे, अंगावरून न्यूनाधिक जायला लागणे, मूळव्याध हे त्रास व्हायला प्रारंभ होतो.