गाळमुक्त धरणाकडून गाळयुक्त शेतीकडे जातांना गाळाची प्रत पहाणे आवश्यक !

आपल्या देशामधील अर्ध्यापेक्षा अधिक कृषिक्षेत्र हे या सर्व धरणांच्या सिंचनावर अवलंबून आहे. यावरून धरणामधील गाळ, कृषी उत्पादन आणि जनतेची अन्नसुरक्षा हे तीनही विषय एकमेकांवर कसे अवलंबून आहेत, ते समजते.

तरुणांमधील हिंदु धर्माविषयीची उदासीनता न्यून करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल ?

धर्मसिद्धांतांची पुर्नस्थापना करण्यासाठी धर्माविषयीच्या संकल्पना स्पष्ट करून मूलभूत सिद्धांत आचरणात उतरवणे महत्त्वाचे !

‘कॉर्पाेरेट’ जगतातील निधर्मी व्यवस्था !

स्वातंत्र्यवीर सावरकर ‘संस्कृती जोपासून सभ्यता शिकावी,’ असे सांगत. स्वामी विवेकानंद यांनी आंग्लभाषेत बोलतांना ‘अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो’ असे म्हणत

सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या विरोधात तमिळनाडू सरकारचे षड्यंत्र ?

यापूर्वी धर्मांतरविरोधी कार्य केले; म्हणून पूज्यपाद संतश्री आसाराम बापूंना फसवण्यात आले होते. त्याचप्रमाणे सद्गुरूंच्या विरोधातही षड्यंत्र रचले जाणे चालू झाले आहे. हिंदु संत आणि धर्म यांच्यावर होणारी चिखलफेक रोखण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे !

वसंत ऋतूत अधूनमधून कडुनिंब खाण्याचे आणि कडू रस ग्रहण करण्याचे कारण

गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाचा प्रसाद सगळ्यांनीच ग्रहण केला. यानिमित्ताने वसंत ऋतूत कडू रस ग्रहण करण्याविषयीचे विश्लेषण येथे देत आहे.

पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांची स्वच्छता, त्याचे धोके, तोटे आणि आजार

मुलांना शाळेत नेण्यासाठी स्टील किंवा चांगल्या प्लास्टिकच्या बाटल्या द्याव्यात. त्याही प्रतिदिन स्वच्छ करायला हव्यात; कारण लहान मुले बाटलीला तोंड लावून पाणी पितात.

‘अतिथीदेवो भव’ला लांच्छनास्पद आणि नैतिक मूल्य शिकवण्याची नितांत आवश्यकता !

तात्पुरता वैयक्तिक लाभ किंवा अवैध सुख मिळवण्याची लालसा यांमुळे देशाची होणारी दूरगामी हानी सर्व समाजाला भोगावी लागते.

कच्चाथीवू बेट श्रीलंकेला देणे, ही तत्कालीन इंदिरा गांधी सरकारची घोडचूक !

काँग्रेसच्या तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने एका कराराद्वारे भारताचे कच्चाथीवू बेट श्रीलंकेच्या घशात घातले आणि आपले सार्वभौमत्व गमावले. एवढेच नाही, तर आपल्या तमिळनाडू आणि अन्य दाक्षिणात्य …

भारताच्या लोकसभा निवडणुकीत ‘एआय’च्या साहाय्याने चुकीची माहिती पसरवण्याची चीनची कुटील रणनीती !

चीन भारतात विविध मार्गांनी करू पहात असलेली घुसखोरी कायमची थांबवण्यासाठी देशात हिंदु राष्ट्र हवे !

शिक्षक किंवा अध्यापक, आचार्य आणि गुरु यांच्यातील भेद अन् गुरूंची लक्षणे !

‘आमच्या पूर्वजांची ही दृढ श्रद्धा की, महर्षि व्यासांसारखी वेदमर्मज्ञ, ब्रह्मज्ञानी आणि विश्वहितैषी व्यक्तीच ‘आदिगुरु’ होऊ शकते किंबहुना ‘गुरु’ या संकल्पनेचे मूर्त रूप, म्हणजेच महर्षि व्यास !