हलाल जिहादमुक्त भारत विशेषांकाच्या निमित्ताने…!

धार्मिकतेचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम’ या संदर्भातील संशोधन आणि अभ्यास लोकांसमोर मांडला जावा, जेणेकरून देशाची अर्थव्यवस्था सुदृढ व्हावी, हा या विशेषांकाचा उद्देश आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले लिखित आणि आध्यात्मिक संशोधनावर आधारित शोधनिबंध मार्च २०२४ या मासामध्ये आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेमध्ये सादर

ऑक्टोबर २०१६ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने २० राष्ट्रीय आणि ९४ आंतरराष्ट्रीय अशा एकूण ११४ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी १४ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सर्वाेत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार मिळाले आहेत.

संपादकीय : ‘नोटा’ची वाढ चिंताजनक !

मतदारांकडून ‘नोटा’चा अधिकाधिक वापर होणे, हे जनताभिमुख उमेदवार देऊ न शकणार्‍या राजकीय पक्षांसाठी लज्जास्पद !

मंदिर परिसरातही भेसळयुक्त मिठाई !

प्रतिवर्षी दिवाळी, गणेशोत्सव जवळ आली की, भेसळयुक्त मिठाई विकण्याचे पेव गेल्या काही वर्षांपासून धार्मिक स्थळांपर्यंत येऊन पोचले आहे. त्र्यंबकेश्वर परिसरात भेसळयुक्त मिठाई विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईची ही पहिली वेळ नव्हे.

बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाचा कठोर निवाडा !

बंगालमध्ये २५ सहस्रांहून अधिक शिक्षक आणि अन्य पदे यांच्या भरतीचा घोटाळा करण्यात आला आहे. कोलकाता उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय पिठाने या घोटाळ्याशी संबंधित २५ सहस्र ७५३ शिक्षकांची भरती रहित केली.

उतावीळ काँग्रेस

‘काँग्रेसचे घोषणापत्र आणि तिच्या नेत्यांची वक्तव्ये यांचा एकत्र विचार झाला पाहिजे’, असा सापळा नरेंद्र मोदी यांनी रचला. काँग्रेस पक्ष धावत येऊन सापळ्यात अलगद अडकला.

उन्हाळ्यामध्ये घ्यावयाची काळजी

उन्हाळ्यामध्ये विशेषकरून अधिक प्रमाणात लंघन (पाचक औषधीयुक्त काढे / उन्हात फिरणे / उपाशी रहाणे / भूक मारणे) उपवास (साबुदाणा आणि शेंगदाणा खाऊन केले जाणारे), अधिक चालणे, अधिकचा व्यायाम या गोष्टी टाळाव्यात.

नवा पाकिस्तान : राजकारण, आतंकवाद आणि युद्ध

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे प्रसिद्ध वक्तव्य, म्हणजे ‘तुम्ही तुमचे मित्र पालटू शकता; पण तुम्ही तुमचे शेजारी पालटू शकत नाही.’ या उक्तीनुसार आपल्या अवतीभवती घडत असलेल्या प्रत्येक घटनेचा चांगला आणि वाईट परिणाम सभोवतालच्या देशांवर होत असतो.

जग तिसर्‍या स्फोटाच्या उंबरठ्यावर !

‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय – कृत्रिम बुद्धीमत्ता) काय करू शकते ? याची चुणूक जगाला दिसू लागली आहे. या  तंत्रज्ञानाचे ‘गॉडफादर’ (प्रणेते) म्हणवले जाणारे डॉ. जेफ्री हिंटन यांनी त्याविषयीची भीती व्यक्त केली आहे. ‘एआय’ काय आहे ? ते विनाशक का होऊ शकते ? याविषयी आणि कृत्रिम बुद्धीमत्तेविषयी मी जे काम केले,  त्याविषयी मला थोडा खेदच वाटतो’, हे … Read more

संपादकीय : भारतद्वेषी मुइज्जू यांचा विजय !

चीनच्या ताटाखालचे मांजर बनलेल्या मालदीववर भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष ठेवणे अत्यावश्यक !