सरकारी भूमी अतिक्रमणमुक्त केव्हा ?
‘एका समुदायाचे मंडळ सरकारी भूमीवर दावा सांगते आणि प्रशासन त्यावर काहीच कारवाई करत नाही’, ही निष्क्रीयता कुंभकर्णी झोपेतील भ्रष्ट सरकारी अधिकारी आणि पोलीस यांच्यामुळेच आहे. सरकारी भूमी अतिक्रमणकर्त्यांच्या घशात जाऊ देणारे अधिकारी आणि पोलीस यांच्यावर जरब बसेल, अशी कारवाई होणे आवश्यक !