मगोपचे माजी आमदार लवू मामलेदार ६ वर्षांसाठी पक्षातून बडतर्फ

मगो पक्षाच्या सर्वसाधारण बैठकीत ठराव घेऊन मगो पक्षाचे मुख्य सचिव आणि माजी आमदार लवू मामलेदार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. यानुसार त्यांना पुढील ६ वर्षांसाठी पक्षातून बाहेर ठेवण्यात येईल.

आयआयटी प्रकल्पासाठी नवीन भूमी शोधण्यासाठी तज्ञांचा गट नेमणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोव्यात आयआयटी प्रकल्प स्थापन करण्यासाठी सरकार सुमारे ४ ते ५ सदस्यांचा समावेश असलेला एक तज्ञांचा गट बनवणार आहे. या गटात शिक्षण तज्ञ, आयआयटी पदवीधर आदींचा समावेश असेल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीच्या जत्रोत्सवाला थाटात प्रारंभ

१८ जानेवारीला सकाळी श्रींस महाअभिषेक झाला. रात्री विधीपूर्वक नमन, शिबिकोत्सव, पालखी, जागर आणि आरती प्रसाद होईल. १९ जानेवारीला रात्री श्रींची अंबारी रथातून मिरवणूक होईल. २० जानेवारीला रात्री जागर, शिबिकोत्सव, श्रींची फुलांच्या रथातून मिरवणूक आदी होईल.

‘‘ऑफलाईन’ परीक्षेला बसा अन्यथा घरी चला ! ’’

‘ऑफलाईन’ परीक्षेला विरोध करणार्‍या ‘एन्.एस्.यू.आय.’च्या विद्यार्थी सदस्यांना जी.व्ही.एम्. महाविद्यालयाच्या प्राचार्यांची चेतावणी !

वर्ष १९७० चा काळ हिंदी चित्रपटासाठी सुवर्णकाळ ठरला ! – राहुल रवैल,चित्रपट निर्माते

‘५०, ६० आणि ७० च्या दशकांतील चित्रपटनिर्मिती’, या विषयावर आयोजित परिसंवादात चित्रपट निर्माते राहुल रवैल बोलत होते. या संवाद कार्यक्रमात ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने अनेक महनीय व्यक्तींनी सहभाग घेतला.

मास्क न घातल्याविषयी विचारणा केल्याने धर्मांधाकडून फ्रँकफर्ट (जर्मनी) विमानतळावर अल्लाहू अकबरच्या घोषणा देत पळण्याचा प्रयत्न !

‘आम्ही कोणत्याही नियमांचे पालन करणार नाही आणि आम्हाला कुणी विचारणा केली, तर आम्ही धार्मिक घोषणा देऊन घाबरवणार’, अशा मनोवृत्तीचे जगभरातील धर्मांध !

ग्रामीण भागातील पोलीस ठाणे इमारतीचा प्रश्‍न सोडवणार ! – शंभूराज देसाई, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री

ग्रामीण भागातील विशेषतः डोंगरी भागातील पोलीस निवासस्थाने आणि पोलीस ठाण्यांच्या इमारती या संदर्भात विविध प्रश्‍न आहेत.

आत्मनिर्भरतेच्या बळावर भारताला महासत्ता बनवण्याचे स्वप्न साकार करणार ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश प्रगतीपथावर वाटचाल करत आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे संयुक्त महाराष्ट्र लढ्यात हुतात्मा झालेल्यांना अभिवादन

रहेंगे तो महाराष्ट्र मे; नही तो जेल मे !

नाशिकच्या ओझर येथील पशूवधगृहातून १ सहस्र ९०० किलो गोवंशियांचे मांस जप्त

कायद्याचा धाक कुणाला राहिलेलाच नाही, याचे कारण निष्क्रीय आणि भ्रष्ट पोलीस प्रशासन हेच आहे. पोलिसांवर राज्यकर्त्यांचा असलेला दबावही याला कारणीभूत आहे !