चौकुळ गावातील अनेक वर्षांचा भूमी वाटपाविषयीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार

तालुक्यातील चौकुळ गावातील भूमीचा प्रश्न (कबुलायतदार गावकर प्रश्न) सोडवण्याच्या अनुषंगाने गावाने स्थापन केलेल्या ६५ लोकांच्या समितीला शासनाने मान्यता दिली आहे.

डिचोली येथील पिराची कोंड भागातील १० वादग्रस्त झोपड्यांवर कारवाई

डिचोली शहरातील पिराची कोंड या भागातील अवैध झोपडपट्टीवर नगरपालिकेने कारवाई करत ही झोपडपट्टी हटवली. मागील काही वर्षांपासून या झोपडपट्टीविषयी वाद चालू होता.

शिगांव (सांगली) येथील श्री बाल गणेश मित्र मंडळाची श्री गणेशमूर्तीची आदर्श मिरवणूक !

जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगांव गावातील ‘श्री बाल गणेश मित्र मंडळ गणेशोत्सव मंडळा’ने विविध सजावट, रोषणाई, डॉल्बी ध्वनीक्षेपक यंत्रणा यांना फाटा देऊन पारंपरिक धार्मिक पद्धतीने…

जिजामाता जगन्मातेचा अंश असलेली सर्वश्रेष्ठ स्त्री ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजामाता जगन्मातेचा अंश असलेली सर्वश्रेष्ठ स्त्री होत्या, असे गौरवोद्गार अयोध्या येथील ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे…

दादर ते विरार दरम्यान नव्या लोकलगाड्यांच्या १० फेर्‍या वाढणार !

दादर ते विरार दरम्यान लोकलगाड्यांच्या १० फेर्‍या चालू करण्याचे नियोजन रेल्वेचे आहे. वाढीव फेर्‍यांनंतर पश्चिम रेल्वेवरील फेर्‍यांची संख्या १ सहस्र ४०६ पर्यंत पोचणार आहे.

भिवंडीचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांचे स्थानांतर !

मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त मोहन दहीकर भिवंडीचे पोलीस उपायुक्त झाले आहेत.

मुंबईतील गोठे पालघर येथे स्थलांतरीत करण्यास दूध उत्पादक संघटनेचा नकार !

मुंबईत एकूण २६३ गोठे असून सर्वाधिक गोठे गोरेगाव परिसरात आहेत. न्यायालयाने निर्णय देऊनही मुंबईतील गायी–म्हशींचे गोठे, मुंबईबाहेर स्थलांतरित करण्यास दूध ..

अवैध मदरशाचे बांधकाम २४ घंट्यांत काढा

येथील सरकारी गायरान भूमी गट क्रमांक ८४४/अ/१ पैकी क्षेत्र ‘हेक्टर ११ आर्’ची जागा आणि त्यावरील मालमत्ता क्रमांक ४४८९ या मिळकतीवर ‘मुस्लीम सुन्नत जमीयत’ने उभारलेले मदरशाचे बांधकाम २४ घंट्यांत काढून घ्यावे

थोडक्यात महत्त्वाचे : एशियाटिक सोसायटी कह्यात घ्यावी, अशी सरकारकडे मागणी !; बसवाहकावर आक्रमण करणारा धर्मांध अटकेत

पुण्याच्या समाधान चौकात पुणे महापालिकेचा पाणी पुनर्वापर प्रक्रिया करणारा टँकर पेवरच्या रस्त्यावरून पुढे जात असतांना भूमी खचून पडलेल्या खड्ड्यात मागील बाजूने पडला.

बांगलादेशासमवेतचे क्रिकेट सामने रहित करा !

आजही बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार चालू असतांना बांगलादेश आणि भारत यांच्यात क्रिकेटचे सामने आयोजित करणे, हा हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्याचा संतापजनक प्रकार आहे.