चीनमध्ये कोरोनामुळे हाहा:कार उडाला असतांना सर्व काही आलबेल असल्याचे सरकारी वृत्तांकन !
स्वतःच्या अंतर्गत समस्येविषयी जगाला खोटी माहिती देणारा चीन विश्वास ठेवण्यास पात्र नाही. भारताने त्याच्यापासून सदैव सावध रहावे !
स्वतःच्या अंतर्गत समस्येविषयी जगाला खोटी माहिती देणारा चीन विश्वास ठेवण्यास पात्र नाही. भारताने त्याच्यापासून सदैव सावध रहावे !
‘भारताच्या अंतर्गत प्रश्नात नाक न खुपसता स्वतःच्या देशातील अराजकता अल्प करावी’, अशी तंबी भारताने अमेरिकेला दिली पाहिजे !
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी अणूबाँबच्या वापराच्या संदर्भात व्यक्त केलेल्या चिंतेचा परिणाम रशियावर झाला आहे, असा दावा अमेरिकेची गुप्तचर संस्था सी.आय.ए.चे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी केला.
जगात ५७ इस्लामी राष्ट्र आणि १०० हून अधिक ख्रिस्ती राष्ट्रे आहेत; मात्र १०० कोटींहून अधिक लोकसंख्या असणार्या हिंदूंचे एकही हिंदु राष्ट्र नाही. जर त्यांनी त्यांचे राष्ट्र स्थापन केले, तर लेविन यांसारख्या अन्य धर्मियांच्या पोटात का दुखत आहे ?
जग मूर्ख नाही. आज जग पाकिस्तानकडे आतंकवादाचे केंद्र म्हणून पहात आहे. पाकिस्तानला योग्य सल्ला आवडत नाही; पण तरीही माझा सल्ला आहे की, तुम्ही आतंकवाद सोडून चांगले शेजारी बनण्याचा प्रयत्न करा.
युक्रेन अशाच प्रकारे अमेरिकेवर विसंबून राहिला; मात्र रशियाने युद्ध पुकारल्यावर अमेरिकेने त्याला साहाय्य केले नाही. त्यामुळे भारताने पेंटगॉनच्या वक्तव्यावर विश्वास ठेवून अमेरिकेवर कधीही विसंबून राहू नये !
भारतात नक्षलवादी कारवाया करणार्यांना आंतरराष्ट्रीय पाठबळ आहे, हे पुन्हा एका अमेरिकी संस्थेच्या दाव्यामुळे सिद्ध झाले !
आतंकवाद्यांचे चांगले किंवा वाईट, असे वर्गीकरण आतंकवादाच्या विरोधात लढण्याच्या कटीबद्धतेला दुर्बल करते, अशा शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला त्याचे नाव न घेता फटकारले.
‘गॅलप वर्ल्ड’ या संस्थेने वर्ष २०११ ते २०२१ या १० वर्षांच्या कालावधीमध्ये जगातील १५० देशांमधील १२ लाख लोकांचे सर्वेक्षण केल्यानंतर हा निष्कर्ष घोषित केला आहे.
भारतासमवेतचे द्विपक्षीय संबंध हे अमेरिकेसाठी महत्त्वाचे आहेत. एक वस्तूस्थिती अशी आहे की, मागच्या २० वर्षांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये जे संबंध प्रस्थापित झाले, ते इतरांपेक्षा वेगळे आहेत. ते गतीने भक्कम होत गेले.