भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकचे नाव न घेता त्याला फटकारले

न्यूयॉर्क (अमेरिका) – राजकीय सोयीसाठी आतंकवाद्यांचे चांगले किंवा वाईट, असे वर्गीकरण करण्याचे युग संपले पाहिजे. अशा प्रकारचे वर्गीकरण आतंकवादाच्या विरोधात लढण्याच्या कटीबद्धतेला दुर्बल करते, अशा शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला त्याचे नाव न घेता फटकारले.
सध्या भारत १५ देशांच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष आहे. ही परिषद येत्या १४ आणि १५ डिसेंबर या दिवशी परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘सुधारित बहुपक्षवाद आणि आतंकवाद यांना विरोध’ यावर कार्यक्रम आयोजित करणार आहे. तत्पूर्वी भारताकडून संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस गुटेरस यांना पत्र लिहिले आहे. त्यात भारताने वरील विधान केले आहे.
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
Bangladesh President Resigns : बांगलादेशाचे राष्ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांचे त्यागपत्र
Recognize Israel : नागरी अणू करारासाठी सौदी अरेबियाने इस्रायलला मान्यता द्यावी !
Asians Attacked In NY : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे २ आशियाई वंशाच्या व्यक्तींवर चाकूने आक्रमण !
Bangladesh Foreign Affairs Minister : (म्हणे) ‘जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत त्याच्या लोकांच्या समस्यांकडे लक्ष देईल, अशी आशा !’