भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकचे नाव न घेता त्याला फटकारले

न्यूयॉर्क (अमेरिका) – राजकीय सोयीसाठी आतंकवाद्यांचे चांगले किंवा वाईट, असे वर्गीकरण करण्याचे युग संपले पाहिजे. अशा प्रकारचे वर्गीकरण आतंकवादाच्या विरोधात लढण्याच्या कटीबद्धतेला दुर्बल करते, अशा शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला त्याचे नाव न घेता फटकारले.
सध्या भारत १५ देशांच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष आहे. ही परिषद येत्या १४ आणि १५ डिसेंबर या दिवशी परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘सुधारित बहुपक्षवाद आणि आतंकवाद यांना विरोध’ यावर कार्यक्रम आयोजित करणार आहे. तत्पूर्वी भारताकडून संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस गुटेरस यांना पत्र लिहिले आहे. त्यात भारताने वरील विधान केले आहे.
बांगलादेशातील शिवगंज उपजिल्ह्याचे नाव पालटून ‘महास्थान’ होणार !
US-Iran War : अमेरिका-इराण युद्ध संपणार !
Swiss Referendum : लोकसंख्या आणि स्थलांतर यांवरील निर्बंध आणण्याचा प्रस्ताव स्विस नागरिकांनी बहुमताने फेटाळला !
वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देण्याचे आमीष दाखवून विद्यार्थी आणि पालक यांची फसवणूक !
वाशी येथे गोमांस विक्रीच्या प्रकरणी मुसलमानावर गुन्हा नोंद !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !