महाराष्ट्र विदेशी गुंतवणुकीत पुन्हा क्रमांक एक वर ! – मुख्यमंत्री
पालघर येथे ‘शासन आपल्या दारी’ या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
पालघर येथे ‘शासन आपल्या दारी’ या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
महाराष्ट्रात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत असतांना शिक्षकांची पदे रिक्त रहाणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
काहींच्या मते ते मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधलेले आहे. त्यामुळे ते पांडवकालीन आहे. १० मास हे मंदिर पाण्याखाली असते, तर फक्त २ मास हे मंदिर पाण्याच्या बाहेर असते.
केवळ माजी महापौरांचा बूट चोरीला गेला म्हणून महापालिकेची यंत्रणा कामाला लावणे, हे अयोग्य आहे. या बुटाचा माजी महापौरांनीच स्वतः शोध घेणे अपेक्षित होते. महापालिकेची यंत्रणा जनतेच्या कामासाठी आहे, लोकप्रतिनिधींच्या वैयक्तिक कामासाठी नाही.
या दोन दिवसीय महायज्ञामध्ये प्रथम दिवशी आरंभी श्री महाकालीमाता, सर्व भक्तांची कुलदेवता यांचे पूजन, तसेच आवाहन करून गोमातेच्या मूर्तीचा दुग्धाभिषेक करून सर्व देवतांना आवाहन करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने चिमणी पाडण्याचे आदेश दिल्यानंतर सोलापूर महानगरपालिकेने कार्यवाही चालू केली होती. चिमणी पाडल्यानंतर शहराची नागरी विमानसेवा लवकरात लवकर चालू करावी, अशी मागणी सोलापूरवासियांमधून जोर धरू लागली आहे.
१४ जूनला पहाटे अल्पवयीन मुलाने गंमत म्हणून वडिलांनी सेडन गाडी चालवायला घेतली. हा मुलगा भोईवाड्याहून नरीमन पॉईंटच्या दिशेने निघाला. गिरगाव चौपाटीजवळ नजीक कॅफे आयडियलजवळ दुचाकीला जोरात धडकल्याने अकबर दाऊद खान (४७) आणि किरण अन्वर खान (३६) हे ठार झाले आहेत.
युवा शेतकर्यांनी गावातून फेरी काढली. त्यानंतर बैठकीत गावातील असंख्य युवकांनी स्वतःच्या स्वाक्षरीने पत्र लिहिले.
ऊसतोडणीचा हंगाम पूर्ण झाल्यानंतरही ऊसतोड मुकादमाने कामगारांकडे पैसे शिल्लक असल्याचे सांगून मुलांकडून आणखी ३ मास काम करून घेतले.
येथील मेयो रुग्णालयामध्ये महिला आधुनिक वैद्याच्या वेशात बुरखा घालून फिरणार्या जावेद शफी शेख (वय २५ वर्षे) याला अटक करण्यात आली. गेल्या १५ दिवसांपासून तो रुग्णालयात अधूनमधून महिलेच्या वेशात फिरत होता.