दापोलीतील भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू  

आसूद जोशीआळी येथे ट्रक आणि खासगी मॅक्स्झिको वडाप गाडीची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून त्यात २ लहान मुलांचाही समावेश आहे.

तिवरे (चिपळूण) गावात दीडशे ‘वृक्षरोप’ लागवड अभियान

‘सह्याद्री’ची संपत्ती बोलणारी नसली, तरी भरपूर देणारी आहे. पिढ्यान्‌पिढ्या आपल्यावर या वृक्षराजीचे उपकार आहेत. तिची तोड न करता संरक्षण आणि संवर्धन करण्याचे दायित्व आपले सर्वांचे आहे.

भारतातून चोरलेल्या १०० हून अधिक प्राचीन कलाकृती अमेरिका परत करणार !

एवढ्या कलाकृती देशाच्या बाहेर गेल्याच कशा ? पुरातत्व विभाग झोपला होता का ? भारताच्या ऐतिहासिक आणि प्राचीन वस्तूंचे जतन करण्यात सातत्याने अपयशी ठरलेला पुरातत्व विभाग विसर्जित करून राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी पुरातत्व विशेषज्ञांची नेमणूक करणे आवश्यक !

वायनाड (केरळ) येथील तिरुनेल्ली महाविष्णु मंदिरात चालू असलेले बांधकाम अवैध !

मंदिरांच्या सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणा ! केरळमधील सर्वच मंदिरांचे सरकारीकरण झाल्याने आणि याआधीही विविध घटनांत वेगवेगळ्या देवस्वम् बोर्डांतील भ्रष्टाचार उघड झाल्याने या बोर्डांना रहित करण्यासाठीच आता हिंदूंनी आवाज उठवायला हवा !

हिंदू आणि शीख यांच्यात फूट पाडण्यासाठीच काँग्रेसकडून खलिस्तानवादाला खतपाणी !

‘रॉ’चे माजी सचिव जी.बी.एस्. सिद्धू यांचा गंभीर आरोप !
भिंद्रनवाले याला काँग्रेसने केले मोठे !

देहलीत महंमद जैदने केलेल्या आक्रमणात हिंदु युवक गंभीर घायाळ !

आरोपी जैद फरार !
पोलिसांनी ‘हिंदु विरुद्ध मुसलमान’चा रंग नाकारला !

दुभत्या गायी, म्हशी आदी प्राण्यांना संगीत ऐकवल्यावर दूध देण्याची क्षमता वाढली !

नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूटचे संशोधन
प्राण्यांना येणार्‍या ताणात घट !

पेशावर (पाकिस्तान) येथे शिखांवरील आक्रमणांच्या २ घटनांत १ जण ठार, तर दुसरा घायाळ  

पाकिस्तानचे साहाय्य घेऊन स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणारे याविषयी का बोलत नाहीत ? अशा घटना त्यांना मान्य आहेत का ?

नवीन पनवेल येथील घरांवर आढळली आतंकवाद्यांचे समर्थन करणारी भित्तीपत्रके !

औरंगजेबानंतर आता आतंकवाद्यांचे समर्थन ही महाराष्ट्रासह देशासाठीही धोक्याची घंटा आहे. या धर्मांधांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत !

मणीपूरमध्ये प्रतिबंधित संघटनेच्या १२ जणांची जमावाच्या दबावामुळे करावी लागली सुटका !

मणीपूरमध्ये आतापर्यंत १२० लोक ठार, तर ३ सहस्रांहून अधिक लोक घायाळ