गुंटूर (आंध्रप्रदेश) येथे अज्ञातांकडून श्रीगणेशाच्या मूर्तीची तोडफोड !

आंध्रप्रदेशात सातत्याने हिंदूंच्या मंदिरांना लक्ष्य केले जात असतांना राज्यातील ख्रिस्ती मुख्यमंत्री असलेल्या वाय.एस्.आर्. काँग्रेस सरकारकडून कारवाई होतांना दिसत नाही, याविषयी स्वतःला कायदाप्रेमी, राज्यघटनेचे रक्षक म्हणवून घेणारे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

बंगालची पीडा लवकरच संपवू ! – राज्यपाल आनंद बोस

हुगळी येथे पुन्हा झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. आम्ही समाजकंटकांना कायदा हातात घेऊ देणार नाही. अशांवरही पोलीस कठोर कारवाई करतील. बंगाल दीर्घ काळापासून अशा घटना झेलत आहे.

डोंबिवली येथे कोयता टोळीचा वृद्ध दांपत्याच्या घरात घुसून धुडगूस !

यावरून गुंडांना कायद्याचे जराही भर उरले नसल्याचे सिद्ध होते ! पोलिसांना हे लज्जास्पद !

१५ एप्रिलला रत्नागिरीत ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने ‘हिंदू गर्जना मोर्चा’

हिंदु धर्म आणि हिंदु धर्मीय यांच्यावर लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या, देवतांचे विडंबन आदी आघात सातत्याने होत आहेत. यांविषयी हिंदूंमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने १५ एप्रिल दिवशी हिंदू गर्जना मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.

‘कर्जत डी मार्ट’मध्ये गेलेल्या हिंदु ग्राहकाला कर्मचार्‍यांनी टिळा पुसायला लावला !

हिंदूबहुल भारतात हिंदूंवर अशी वेळ येते, हे संतापजनक !

सदानंद कदम यांना याचिका सुधारण्यास मिळाली अनुमती !

अनिल परब यांच्या मुरुड येथील ‘साई रिसॉर्ट’प्रकरणी व्यावसायिक भागीदार आणि सहकारी सदानंद कदम यांना ईडीने अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

हुतात्मा अजय ढगळे यांच्यावर शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार

सुभेदार अजय ढगळे हे देशसेवेत होते. २७ मार्च या दिवशी भारत-चीन सीमेवर तवांग परिसरात रस्त्याच्या कामाच्या ‘रेकी’साठी ढगळे गेले असतांना तेथे झालेल्या भूस्खलनात ते हुतात्मा झाले.

(म्हणे) ‘भगवान श्रीरामाने मिरवणुकांमध्ये शस्त्रे नेण्यास सांगितले होते का ?’ – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

‘रमझानच्या काळात हिंदूंवर मशिदींमधून आक्रमण करण्यास धर्मांध मुसलमानांना कुणी सांगितले होते ?’, याचा शोध ममता बॅनर्जी का घेत नाहीत ?

(म्हणे) ‘मुसलमान तरुण स्वसंरक्षणार्थ बाँब बनवत होते !’ – आमदार महंमद नेहालुद्दीन, राष्ट्रीय जनता दल

हिंदूंनीही आता हेच करावे का ? अशा प्रकारचे विधान करून आमदार नेहालुद्दीन बाँब बनवण्याचे समर्थनच करत आहेत. अशा आमदारावर आणि त्याच्या पक्षावर बंदीच घातली पाहिजे !

हुगळी (बंगाल) येथे पुन्हा हिंसाचार !

तृणमूल काँग्रेसच्या बंगालमध्ये कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा ! केंद्र सरकारने आता तरी  हस्तक्षेप करून बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी !