उत्तरप्रदेशमध्ये यंदा कुठेही ईदचे नमाजपठण रस्त्यावर झाले नाही ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
जर असे उत्तरप्रदेशात शक्य आहे, तर संपूर्ण देशात का नाही ? असे करण्यास अन्य राज्यांना काय अडचण आहे ? कि सर्वत्र योगी आदित्यनाथ यांच्यासारखेच मुख्यमंत्री असल्यावर हे साध्य होऊ शकते ?