छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपणारा ‘वक्फ कायदा’ रहित करा !
छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी ‘लँड जिहाद’द्वारे हडपणारा ‘वक्फ’चा काळा कायदा रहित करण्यात यावा, अशी मागणी सोलापूर, लातूर, बीड आणि तुळजापूर (जिल्हा सोलापूर) येथे झालेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनां’त करण्यात आली.