प्राथमिक अपेक्षा पूर्ण करण्यातच कलंकित सरकार अपयशी ठरले आहे ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेता, विधान परिषद
चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला आहे, असा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी १६ जुलै या दिवशी विधानभवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.