कर्नाटकातील काही शाळांमध्ये मुसलमान विद्यार्थ्यांकडून नमाजपठण !
काही मुसलमान विद्यार्थिनींनी शाळेच्या प्रशासनाकडे ‘शुक्रवारच्या दिवशी नमाजपठण करण्यासाठी स्थानिक मशिदीमध्ये जाण्याची अनुमती द्यावी’, अशी मागणी केली आहे.
काही मुसलमान विद्यार्थिनींनी शाळेच्या प्रशासनाकडे ‘शुक्रवारच्या दिवशी नमाजपठण करण्यासाठी स्थानिक मशिदीमध्ये जाण्याची अनुमती द्यावी’, अशी मागणी केली आहे.
हिंदूंच्या देवता, धर्मग्रंथ आदींचा अवमान केल्यावर हिंदू कधी असे आक्रमण करतात का ? तरीही हिंदूंना तालिबानी ठरवले जाते; मात्र प्रत्यक्षात तालिबानी कृत्य करणार्यांच्या विरोधात देशातील निधर्मीवादी गांधीवादी भूमिका घेतात, हे लक्षात घ्या !
याला उत्तरदायी असणार्यांवर राज्यातील भाजप सरकारने कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
सरकारने या संघटनेवर बंदी घालण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेच जनतेला वाटते !
कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंना धर्मांधांकडून अशा प्रकारे मारहाण होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! अशा धर्मांधांवर आता कारवाई होऊन त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !
‘हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करण्याची मागणी’, हे केवळ एक निमित्त असून कर्नाटकात अराजक निर्माण करणे, हाच धर्मांधांचा डाव आहे ! अशा प्रकारे किती हिंदू धर्माच्या आधारावर अन्यत्रच्या हिंदूंना साहाय्य करण्यासाठी जातात ?
हिजाब घालणार्या या विद्यार्थिनींची संस्कृती काय आहे, हे लक्षात घ्या ! शिक्षकांचा अवमान करणार्या अशा विद्यार्थिनींनी भविष्यात जिहादी कारवाया केल्यास आश्चर्य वाटणार नाही !
अंतिम निर्णय येईपर्यंत कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये धार्मिक पोशाख घालण्यावर बंदी घालण्यात यावी, असा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे.
इस्लामचा कथित अवमान झाल्यावर धर्मांध संघटित होऊन विरोध करतात, तर हिंदू त्यांच्या धर्माचा अवमान झाल्यावर निष्क्रीय रहातात !
अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याचे किंवा चौकात बांधून त्याच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !