बागेश्‍वर धामच्या मंचावर सुलताना बेगम हिने स्वीकारला हिंदु धर्म !

महंत पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या बागेश्‍वर धामच्या मंचावर सुलताना बेगम हिने २१ जानेवारी या दिवशी हिंदु धर्मात प्रवेश केला.

भगवान बालाजी आणि श्री हनुमान यांच्याकडून जे आदेश येतात, तेच मी सांगतो ! – बागेश्‍वर धाम पीठाचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

मी कुणी भविष्यकार नाही कि ज्योतिषाचार्य नाही; परंतु जेव्हा कुणी दरबारामध्ये प्रश्‍न घेऊन येतात, तेव्हा मी माझ्या आतली प्रेरणा आणि अनुभूती यांच्या आधारे समस्यांचे निवारण करतो.

चमत्काराद्वारे जोशीमठ गावातील भूस्खलन रोखून दाखवल्यास जयजयकार करू !

शंकराचार्यांनी पुढे म्हटले आहे की, चमत्कार करत असाल, तर धर्मांतर थांबवून दाखवा, आत्महत्या थांबवा, तसेच शांतता प्रस्थापित करा. तुमचे चमत्कार जनतेच्या भल्यासाठी वापरल्यास आम्ही नमस्कार करू, अन्यथा ‘तुम्ही कपट करत आहात’, असे मानू.

छत्तीसगडमध्ये १ सहस्र १०० ख्रिस्ती मूळ हिंदु धर्मात परतले !

भाजपचे नेते प्रबल प्रतापसिंह जुदेव यांनी गंगेच्या पाण्याने पाय धुवून सर्वांना हिंदु धर्मात परत आणले.

(म्‍हणे) ‘राज्‍यात धर्मांतर चालू असल्‍याचे सिद्ध केल्‍यास राजकारण सोडीन, अन्‍यथा पांडित्‍य सोडा !’ – काँग्रेसचे मंत्री कवासी लखमा

पंडित धीरेंद्र कृष्‍णशास्‍त्री एका व्हिडिओमध्ये, छत्तीसगडमध्‍ये धर्मांतराच्‍या घटनांत वाढ झाल्‍याचा दावा करतांना दिसत आहेत. यावरून हे आव्‍हान दिले आहे.

आदिवासी समाजाने धर्मांतराच्या विरोधात ७ जिल्ह्यांमध्ये पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्तीसगडमध्ये ख्रिस्तीधार्जिणे काँग्रेसचे सरकार सत्तेत असल्यामुळे तेथे धर्मांतर करणार्‍यांवर कारवाई होईल, अशी अपेक्षाच नको. तेथे परिणामकारक संघटनाद्वारेच धर्मांतराचे प्रकार रोखले जाऊ शकतात !

नारायणपूर (छत्तीसगड) येथे धर्मांतराच्या विरोधातील बंदच्या वेळी आदिवासींकडून चर्चची तोडफोड !

‘देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने आता जनताच धर्मांतराचा विरोध करण्यासाठी कायदा हातात घेत आहेत’, असे म्हटल्यास चूक ते काय ? याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे !

कोरबा (छत्तीसगड) येथे शाहबाद खान याने केली हिंदु प्रेयसीची हत्या

नील हिचे अन्य कुणावर तरी प्रेम असल्याची त्याला माहिती मिळाल्याने तो विमानाने कोरबा येथे आला आणि त्याने नील हिची हत्या केली. तो छत्तीसगडच्या जशपूर येथील रहाणारा आहे. अशा खुन्यांना फाशीची शिक्षा कधी होणार ?

अश्‍लील चित्रपट पाहिल्यानंतर १७ वर्षांच्या मुलाकडून १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या

मुलांना लहानपणापासून साधना न शिकवल्याचा परिणाम !

मुसलमान मुली पंधराव्या वर्षी स्वतःच्या इच्छेने लग्न करू शकतात ! – झारखंड उच्च न्यायालय

झारखंड उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निकालात म्हटले आहे की, मुसलमान मुलीला वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांच्या इच्छेनुसार कोणत्याही पुरुषाशी लग्न करण्यास स्वातंत्र्य आहे.