बागेश्वर धामच्या मंचावर सुलताना बेगम हिने स्वीकारला हिंदु धर्म !
महंत पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या बागेश्वर धामच्या मंचावर सुलताना बेगम हिने २१ जानेवारी या दिवशी हिंदु धर्मात प्रवेश केला.
महंत पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या बागेश्वर धामच्या मंचावर सुलताना बेगम हिने २१ जानेवारी या दिवशी हिंदु धर्मात प्रवेश केला.
मी कुणी भविष्यकार नाही कि ज्योतिषाचार्य नाही; परंतु जेव्हा कुणी दरबारामध्ये प्रश्न घेऊन येतात, तेव्हा मी माझ्या आतली प्रेरणा आणि अनुभूती यांच्या आधारे समस्यांचे निवारण करतो.
शंकराचार्यांनी पुढे म्हटले आहे की, चमत्कार करत असाल, तर धर्मांतर थांबवून दाखवा, आत्महत्या थांबवा, तसेच शांतता प्रस्थापित करा. तुमचे चमत्कार जनतेच्या भल्यासाठी वापरल्यास आम्ही नमस्कार करू, अन्यथा ‘तुम्ही कपट करत आहात’, असे मानू.
भाजपचे नेते प्रबल प्रतापसिंह जुदेव यांनी गंगेच्या पाण्याने पाय धुवून सर्वांना हिंदु धर्मात परत आणले.
पंडित धीरेंद्र कृष्णशास्त्री एका व्हिडिओमध्ये, छत्तीसगडमध्ये धर्मांतराच्या घटनांत वाढ झाल्याचा दावा करतांना दिसत आहेत. यावरून हे आव्हान दिले आहे.
छत्तीसगडमध्ये ख्रिस्तीधार्जिणे काँग्रेसचे सरकार सत्तेत असल्यामुळे तेथे धर्मांतर करणार्यांवर कारवाई होईल, अशी अपेक्षाच नको. तेथे परिणामकारक संघटनाद्वारेच धर्मांतराचे प्रकार रोखले जाऊ शकतात !
‘देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने आता जनताच धर्मांतराचा विरोध करण्यासाठी कायदा हातात घेत आहेत’, असे म्हटल्यास चूक ते काय ? याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे !
नील हिचे अन्य कुणावर तरी प्रेम असल्याची त्याला माहिती मिळाल्याने तो विमानाने कोरबा येथे आला आणि त्याने नील हिची हत्या केली. तो छत्तीसगडच्या जशपूर येथील रहाणारा आहे. अशा खुन्यांना फाशीची शिक्षा कधी होणार ?
मुलांना लहानपणापासून साधना न शिकवल्याचा परिणाम !
झारखंड उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निकालात म्हटले आहे की, मुसलमान मुलीला वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांच्या इच्छेनुसार कोणत्याही पुरुषाशी लग्न करण्यास स्वातंत्र्य आहे.