|

नाशिक – मी समाजात तेढ निर्माण होण्यासारखे काहीही बोललो नाही. माझ्या प्रवचनातील मोजकाच भाग ‘एडिट’ करून दाखवण्यात आला आहे. माझा राज्यघटना आणि न्यायव्यवस्था यांच्यावर विश्वास आहे. हिंदूंनी त्यांच्यावर होणार्या अत्याचाराच्या विरोधात संघटित व्हावे. राष्ट्रवादी लोकांनी अराजक माजवू पहाणार्या लोकांवर अंकुश ठेवावा. सर्व समाजांनी शांतता राखावी. आंदोलन किंवा दगडफेक करणे योग्य नाही. आम्ही शांतताप्रिय आहोत. अत्याचार सहन करू नये, हा आमचा उद्देश आहे, असे विधान महंत रामगिरी महाराज यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना केले.
सिडको परिसरातील तलावांमधील प्रदूषणाची चौकशी होणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
ग्रामीण भागांत २० विद्यार्थ्यांमागे ३ शिक्षक अनुज्ञेय ! – डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री
ए.पी.एम्.सी. येथे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे जयंती उत्साहात साजरी
देहू (पुणे) ते पंढरपूर ‘सायकल वारी’ची दशकपूर्ती !
राज्यातील १ सहस्र १६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव !
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण