
मुंबई – कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांना कारागृहातून नवी मुंबईतील घरात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १९ नोव्हेंबर या दिवशी ही कार्यवाही करण्यात आली.
आरोग्याच्या कारणास्तव कारागृहाऐवजी नवी मुंबईतील घरात नजरकैदेत ठेवण्याची नवलखा यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केली होती. त्यानुसार त्यांची ही मागणी मान्य करत नजरकैदेत असेपर्यंत त्यांच्यावर सीसीटीव्हीद्वारे पाळत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, तसेच त्यांच्या भ्रमणभाष वापरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सामाजिक संकेतस्थळाचा वापरही त्यांना करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
(म्हणे) ‘पीओपीच्या मूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याने त्यावर बंदी आणावी !’
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ