
‘इतर मागासवर्गियांची जातनिहाय जनगणना शक्य नसल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भंडारी समाजाचे माजी मंत्री आणि आमदार यांच्या विविध शिष्टमंडळांना स्पष्टपणे सांगितले आहे. ‘गोवा राज्यात मुसलमानांची संख्या २ टक्क्यांवरून ८ टक्क्यांवर पोचली आहे. इतर मागासवर्गियांनी अधिक आग्रह धरल्यास त्यांना सध्या आहे ते आरक्षणही घटू शकते’, अशा शब्दांत संभाव्य धोक्याची कल्पना सरकारने भंडारी समाजाच्या नेत्यांना दिली आहे.’ (१९.४.२०२५)