आतंकवाद्यांचे समर्थक असणार्या धर्मांधांकडून सुरक्षादलांवर दगडफेक
अशा धर्मांधांना आतंकवाद्यांचे समर्थक समजून त्यांच्यावरही गोळीबार करण्याचा अधिकार सरकारने सुरक्षादलांना दिला पाहिजे ! जगात असा प्रकार कुठल्याही देशात होत नाही आणि झाला, तर तो खपवूनही घेतला जात नाही; मात्र भारत अशांच्या संदर्भात बोटचेपे धोरण राबवल्यामुळे अशांचे फावते आहे !

श्रीनगर – येथील लावापोरा भागात आतंकवाद्यांसमवेत झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी ३ आतंकवाद्यांना ठार केले. हे आतंकवादी येथील एका इमारतीमध्ये लपून बसले होते.
3 terrorists killed in encounter in J&K’s #Srinagar#JammuAndKAshmir #Kashmir #Jammu https://t.co/EKcivOc5ud
— Zee News English (@ZeeNewsEnglish) December 30, 2020
जवळपास १५ घंटे ही चकमक चालू होती. या वेळी धर्मांधांकडून सुरक्षादलांवर दगडफेकही करण्यात आली. त्या वेळी पोलिसांनी त्यांना पांगवण्यासाठी अश्रुधूरांच्या नळकांड्या फोडल्या.
Chhattisgarh CM Vishnu Deo Sai : छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्यशासन सनातन संस्थेला साहाय्य करणार !
राजस्थानमध्ये वर्ष १९९६ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाचा निकाल सर्वाेच्च न्यायालयाकडून रहित
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !