
मालवण – गणेशचतुर्थीच्या काळात कोकणात येणार्या गणेशभक्तांसाठी विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात, अशी मागणी माजी खासदार तथा भाजपचे नेते नीलेश राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.
‘कोकणात गणेशचतुर्थीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो; मात्र कोरोनाच्या महामारीमुळे गणेशभक्तांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता रेल्वेचा प्रवास सुरक्षित वाटतो. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने विशेष रेल्वेगाड्या चालू कराव्यात’, असे या निवेदनात म्हटले आहे.
Kailash Vijayvargiya On RSS : रा.स्व. संघात गर्दी वाढल्याने चांगल्या लोकांची कमतरता !
फोर्ट (मुंबई) येथील शासकीय जागेच्या प्रकरणी चर्चला जिल्हाधिकार्यांकडून थकित पैशांच्या वसुलीची नोटीस !
Foreign Universities In India : १५ विदेशी विद्यापिठांना भारतात शाखा चालू करण्यास संमत्ती
अल्पवयीन हिंदु मुलींवर अत्याचार करणार्या धर्मांध समीर मणेर याच्यावर गुन्हा नोंद !
मराठी पाठ्यपुस्तकांच्या संदर्भातील प्रादेशिक अस्मितेचे सूत्र निरर्थक ! – प्रा. सुभाष वेलिंगकर
मंदिर विश्वस्तांनी मंदिर परिसराचे पावित्र्य जपावे ! – गोमंतक मंदिर महासंघ