पाटलीपुत्र (बिहार) – कोरोनामुळे संपूर्ण देशात दळणवळण बंदी करण्यात आल्याने मजुरी करणार्यांचा आणि काम गमावलेल्या लोकांच्या कुटुंबांना बिहार शासन प्रत्येकी १ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य करणार आहे. यापूर्वी बिहार शासनाने नगरपंचायत आणि ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रहिवाशांसाठी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना १ सहस्र रुपये अनुदान घोषित केले होते. आता शासनाने या आदेशात सुधारणा केली असून राज्यातील सर्व भागांत त्याची कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः शहरी भागांसह संपूर्ण राज्यात कुठेही वास्तव्य करणार्या कुटुंबांना प्रतिकुटुंब १ सहस्र रुपयांचे साहाय्य दिले जाणार आहे. अशा प्रकारे थेट अर्थसाहाय्याची घोषणा करणारे बिहार हे पहिले राज्य आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राष्ट्रीय बातम्या > बिहार शासन प्रत्येक कुटुंबाला १ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य करणार
बिहार शासन प्रत्येक कुटुंबाला १ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य करणार
नूतन लेख
नोकरीसाठी केवळ अमराठींनाच बोलावले !
Rajasthan Teacher Suspended : आदिवासी महिलांना ‘त्या हिंदु नाहीत’, असे सांगत कुंकू न लावण्याचे आणि मंगळसूत्र न घालण्याचे आवाहन करणारी शिक्षिका निलंबित !
Kerala High Court : धर्मांतरानंतर शालेय प्रमाणपत्रांमध्ये नवीन धर्माचा उल्लेख करता येऊ शकतो ! – केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय
Ghaziabad : महंमद आलम याने हिंदु प्रेयसी पूजा हिची हत्या करून मृतदेह कालव्यात फेकला !
Christopher Luxon : न्यूझीलंडमध्ये गेल्या ७० वर्षांत २ लाख मुले, तरुण आणि अशक्त प्रौढ यांच्यावर अत्याचार !
पुणे येथे मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत !