पाटलीपुत्र (बिहार) – कोरोनामुळे संपूर्ण देशात दळणवळण बंदी करण्यात आल्याने मजुरी करणार्यांचा आणि काम गमावलेल्या लोकांच्या कुटुंबांना बिहार शासन प्रत्येकी १ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य करणार आहे. यापूर्वी बिहार शासनाने नगरपंचायत आणि ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रहिवाशांसाठी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना १ सहस्र रुपये अनुदान घोषित केले होते. आता शासनाने या आदेशात सुधारणा केली असून राज्यातील सर्व भागांत त्याची कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः शहरी भागांसह संपूर्ण राज्यात कुठेही वास्तव्य करणार्या कुटुंबांना प्रतिकुटुंब १ सहस्र रुपयांचे साहाय्य दिले जाणार आहे. अशा प्रकारे थेट अर्थसाहाय्याची घोषणा करणारे बिहार हे पहिले राज्य आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > बिहार > बिहार शासन प्रत्येक कुटुंबाला १ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य करणार
बिहार शासन प्रत्येक कुटुंबाला १ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य करणार
नूतन लेख
पालखी मार्गावरील अडथळे दूर करण्याची भाविक आणि नागरिक यांची मागणी !
देशाचे आरोग्य स्वस्थ आणि बलशाली होण्यासाठी तंबाखू अन् तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला विरोध आवश्यक !
राज्यात राबवण्यात येणार्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियाना’मध्ये ‘सुराज्य अभियाना’च्या सूचनांचा समावेश !
जम्मूमध्ये बस खोल दरीत कोसळून १० जणांचा मृत्यू
हिंदूंना मजारीची पूजा न करण्याचे आवाहन करणारा फलक पोलिसांनी हटवला !
युगांडामध्ये समलैंगिक संबंध ठेवणार्यांना फाशी देणारा कायदा संमत