तांदळी (जिल्हा पुणे) येथील सरलष्कर नेताजी पालकर यांचा ऐतिहासिक वाडा दुर्लक्षित !

नेताजी पालकर हे दीर्घकाळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे ‘सरनौबत’ होते. त्यांना ‘प्रतिशिवाजी’ म्हणजे ‘दुसरा शिवाजी’ असेही संबोधले जायचे. त्यांनी अनेक युद्धे लढली आहेत

मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे तुकडे होतील ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना  

मुंबई येथील ‘दसरा मेळाव्या’त उद्धव ठाकरे यांची गर्जना !

लोकसभेत इंडिया आघाडीच्या दहा तोंडी रावणाचे दहन करू ! – एकनाथ शिंदे

आझाद मैदानावरील शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे आवाहन !

‘वन्दे भारत एक्सप्रेस’ आठवड्यातून ६ दिवस धावणार  

उन्हाळी वेळापत्रकानुसार मुंबई-गोवा मार्गावर काही रेल्वेगाड्यांना ताशी १०० ते १२० कि.मी. वेगाला संमती देण्यात आली आहे. 

लांजा येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने सामूहिक शस्त्रपूजन

सध्या आपल्या हिंदु धर्मावर, देशावर धर्मांतर, लव्ह जिहाद, हलाल जिहाद आणि गोहत्या या माध्यमातून राक्षसी आक्रमणे केली जात आहे. यासाठी शस्त्र आणि शास्त्र आपल्याला जाणून घ्यावे लागेल.

 लांजा येथे श्री दुर्गामाता दौडीची यशस्वी सांगता

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. संभाजीराव भिडेगुरुजींच्या प्रेरणेतून घटस्थापना ते विजयादशमी या १० दिवसांत लांजा शहरातील प्रत्येक भागामध्ये श्री दुर्गामाता दौड प्रतिदिन आयोजित केली होती.

चिपळूण येथे कोसळलेल्या उड्डाणपुलाची त्रिसदस्यीय समिती आजपासून करणार पहाणी

त्रिसदस्यीय समिती २५ ऑक्टोबरला येत असून २६ आणि २७ ऑक्टोबर या कालावधीत या पुलाची पहाणी केली जाणार आहे.

Bhide Guruji : अयोध्या येथील ५ एकर भूमी मुसलमानांच्या मशिदीसाठी देण्याचा निर्णय दुर्दैवी !

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे संबोधन ! मुसलमानांना भूमी दिल्यामुळे श्रीराममंदिराच्या थाटामाटातील उद्घाटनाला शून्य अर्थ ! सांगली येथील श्री दुर्गादौडीची उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात सांगता ! सांगली, २४ ऑक्टोबर (वार्ता.) – अयोध्येतील, म्हणजेच श्रीरामाच्या भूमीतील ५ एकर भूमी मशीद बांधण्यासाठी मुसलमानांना देण्याचा निर्णय हा दुर्दैवी, तसेच मन अन् बुद्धी यांना न पटणारा आहे. हा निर्णय घेतल्याने … Read more

भारताच्या अंतर्गत सूत्रांत सातत्याने हस्तक्षेप केल्यानेच भारताने कॅनडाच्या राजनैतिक अधिकार्‍यांना परत पाठवले !

भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करणार्‍या कॅनडाच्या विरोधात असेे पाऊल उचलणे आवश्यकच होते. आता भारत शासनाने असाच बाणेदारपणा दाखवत कॅनडाशी असलेले व्यापारी स्तरावरील संबंध तोडून त्याला वठणीवर आणले पाहिजे !

‘दारुल उलूम देवबंद’च्या मदरशांमध्ये लैंगिक शोषणाला योग्य ठरवणार्‍या ‘बहिश्ती जेवर’ पुस्तक शिकवण्यावर बंदी !

मदरशांमधून आणखी काय शिकवले जाते, हे वेगळे सांगायला नको ! सरकारने देशातील मदरशांवरच आता बंदी घातली पाहिजे, हेच यातून स्पष्ट होते ! भारतात इस्रायलसारखी यंत्रणा असती, तर हे केव्हाच झाले असते !