इंस्टाग्रामद्वारे ओळख वाढवून युवतीवर बलात्कार !
वासनेने आंधळे झालेले युवक निर्माण होणे, हे समाजाला धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम ! अशा प्रकारे वेगाने समाजाची नीतिमत्ता खालावत जाणे समाजासाठी घातक !
वासनेने आंधळे झालेले युवक निर्माण होणे, हे समाजाला धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम ! अशा प्रकारे वेगाने समाजाची नीतिमत्ता खालावत जाणे समाजासाठी घातक !
गेल्या ९ वर्षांपासून शिक्षकांना वेतन न देण्यातून शिक्षण सचिवांचा मनमानी कारभार दिसतो. न्यायालयाचा आदेश असतांनाही शिक्षण सचिवांनी न्यायालयात अनुपस्थित राहून न्यायालयाच्या आदेशाचा अवमानच केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी….
हिंदु संतांना नाहक त्रास देऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा आणि सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणार्या अंनिसवाल्यांचा हिंदु जनजागृती समिती जाहीर निषेध करते….
लोकसभा आणि ५ राज्यांतील विधानसभा प्रचाराची दिशा ठरवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशातील ४५ प्रांतांतील वरिष्ठ पदाधिकारी गुजरात राज्यातील भूज शहरात ३ दिवसांसाठी एकत्र येत आहेत.
पुणे, ३ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘सावित्री सन्मान फाऊंडेशन’च्या वतीने ‘दिवाळी उत्सव २०२३’ या ‘प्रदर्शन अन् विक्री’ मेळाव्याचे आयोजन सिंहगड रस्ता, पुणे येथील ‘कोद्रे फार्म’ येथे करण्यात आले आहे. ३ आणि ४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या या मेळाव्याचे ३ नोव्हेंबर या दिवशी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या … Read more
इस्रायल-हमास युद्धात रशियातील वॅगनर या बंडखोर लष्करी गटाने उडी घेतली आहे. या गटाने इराण समर्थित हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेला एस्ए-२२ ही हवाई क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली पुरवण्याची सिद्धता दर्शवली आहे.
खासगी बसगाड्यांकडून होणारी लूट थांबवण्याविषयी एका पत्रकाराला आवाज उठवावा लागतो, हे प्रशासनासाठी लज्जास्पद ! प्रशासन स्वतःहून अशा गोष्टींची नोंद घेऊन कार्यवाही का करत नाही ?
इस्लामिक स्टेट या आतंकवादी संघटनेच्या आतंकवादी कारवायांमध्ये तो सहभागी असल्याचे यंत्रणेने सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका सुनावणीच्या वेळी अधिवक्त्यांना ‘मला सर्वोच्च न्यायालयाला ‘तारखांवर तारखा देणारे न्यायालय’ बनवायचे नाही’, अशा शब्दांत फटकारले.
अयोध्या येथे होणार्या श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण देशातील ५ लाख मंदिरांमध्ये एकाच वेळी केले जाणार आहे. यामध्ये प्रत्येक मंदिराचा समावेश असेल.