ठाणे, ३ ऑक्टोबर (वार्ता.) – भिवंडी शहरात भ्रमणभाषसंच, सोनसाखळी आणि दुचाकी चोरी करणारा आयाजअली अन्सारी (वय ३८ वर्षे), दाऊद अन्सारी (वय २८ वर्षे), सर्फराज खान (वय २६ वर्षे) आणि सुनील फुलारे (वय ३० वर्षे) या चौघांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ८ लाख १७ सहस्र ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याकडून १६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. याविषयी पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.
भिवंडी येथे चोर्या करणारी टोळी अटकेत !
नूतन लेख
- रायगड जिल्ह्यात १७ ठिकाणी सामूहिक गदापूजन !
- हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई आणि पालघरमध्ये २० ठिकाणी गदापूजन !
- ठाणे जिल्ह्यात हनुमान जयंतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने व्यापक धर्मप्रसार !
- कोल्हापूर येथील श्री जोतिबाची वर्षातील सर्वांत मोठी चैत्र यात्रा उत्साहात पार पडली !
- हनुमान जयंतीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात १७७ ठिकाणी गदापूजन !
- डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा जामीन रहित होण्यासाठीच्या आवेदनावर युक्तीवाद चालू