पुणे येथील भीमाशंकर मंदिर परिसरात भ्रमणभाषच्या वापरावर बंदी !
असा स्तुत्य निर्णय सर्वच मंदिर व्यवस्थापकांनी घ्यावा !
असा स्तुत्य निर्णय सर्वच मंदिर व्यवस्थापकांनी घ्यावा !
देवतांचे मानवीकरण करून त्यांचे विडंबन करणार्या चित्रपटांवर हिंदूंनी बहिष्कार घातल्यास आश्चर्य वाटणार नाही !
मद्रास उच्च न्यायालयाने ‘पलानी मुरुगन स्वामी मंदिरात मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेशावर बंदी’, असे नमूद करणारे फलक पुन्हा लावण्याचा आदेश दिला आहे.
याचा आदर्श कर्नाटकातील अन्य मंदिरांनीही घ्यावा !
देवतेची उपासना आणि भक्ती करणे, हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्य आहे. विश्वस्तांची दुष्कृत्ये मंदिरातील रूढी, परंपरा, पूजापद्धत आणि उत्सव बंद करण्यास कारणीभूत ठरणार असतील, तर ते महापाप आहे. त्याला प्रायश्चित्त नाही.’
राज्यातील सर्व मंदिरांच्या सर्वांगीण विकासासाठी वाढीव निधी देण्याचा सरकार गांभीर्याने विचार करत आहे.
एखादी खासगी संस्था सार्वजनिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली येत असेल, तर त्या संस्थेची माहिती ही सार्वजनिक ठरते. या तरतुदीनुसार मामलेदार कार्यालयात अव्वल कारकून म्हणून कार्यरत असलेल्या अधिकार्यांवर ही माहिती देणे बंधनकारक ठरते.
‘आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशन एक्स्पो २०२३-अधिवेशन’ वाराणसी येथे २२ ते २४ जुलै या कालावधीत पार पडले. या अधिवेशनात प्रत्यक्ष आणि सामाजिक माध्यमे यांद्वारे १ सहस्र ७०० मंदिरांनी सहभाग नोंदवला.
येथील बाजारपेठेमधून बनेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता २६ जुलै या दिवशी सायंकाळी ५ नंतर खचला. या वेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम शाखा अभियंता, मंडलाधिकारी आणि नसरापूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन ..
राज्यातील ५८ मंदिरांतील दानपेटींमध्ये २५ कोटी रुपये जमा झाले आहेत. गेल्या वर्षी ही रक्कम १९ कोटी रुपये होती. हे वाढलेले उत्पन्न सरकार कशासाठी वापरणार आहे ?, हे त्यांनी लोकांना सांगावे !