अतिशय गर्दी असूनही गुरुकृपेमुळे गाभार्यात जाऊन काशी विश्वनाथाचे दर्शन घेता येणे
गुरुदेवांच्या कृपेमुळे गाभार्यात जाता येऊन काशी विश्वनाथाचे दर्शन होणे.
गुरुदेवांच्या कृपेमुळे गाभार्यात जाता येऊन काशी विश्वनाथाचे दर्शन होणे.
पूर्वी माझ्या मनात पुष्कळ विचार यायचे. मला अनेक बौद्धिक प्रश्नही असायचे. गुरुमाऊलीनेच मला या प्रश्नांच्या जाळ्यातून बाहेर काढले.
उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंच्या देवतांचा अशा प्रकारे अवमान होत असतांना त्याविरोधात तक्रार होऊनही निष्क्रीय रहाणार्या पोलिसांवर सरकारने कारवाई केली पाहिजे !
निःशब्द तू, निरंकार तू । निर्विकार तू, निरंजन तू ।
असे असूनही चराचरांत व्यापून उरलेला । शिवस्वरूप अर्धनारेश्वर तू ॥
‘ॐ नमः शिवाय ।’ या नामजपामुळे मनाला शांती वाटून सभोवताली एक पोकळी असल्याचे जाणवणे आणि स्वतःही पोकळी असून शिवच सर्व करत असल्याची अनुभूती येणे
ईश्वरी राज्याची स्थापना लवकरात लवकर होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले समष्टी जप करतांना साधकांनी ‘वायुतत्त्वा’ची मुद्रा (ज्ञानमुद्रा किंवा ध्यानमुद्रा) न करता ‘आकाशतत्त्वा’ची मुद्रा केल्यास जगभरच्या समष्टी प्रसाराला गती मिळेल.
एक निर्दयी आणि महापापी व्याध होता. एके दिवशी तो मृगयेसाठी निघाला असतांना वाटेत त्याला शिवाचे देऊळ दिसले. तो महाशिवरात्रीचा दिवस असल्याने त्या ठिकाणी भक्त पूजा, भजन, कीर्तन करत असलेले त्याने पाहिले.
शिवालयात असणारा नंदी हे शिवाचे वाहन आहे. शिवपिंडीचे दर्शन घेण्याआधी नंदीचे दर्शन घ्यावे. नंदीचे दर्शन घेतल्याने सात्त्विकता वाढण्यास साहाय्य होते. यामुळे नंतर पिंडीचे दर्शन घेतांना, भक्ताला शिवाकडून येणार्या शक्तीशाली लहरी पेलण्याची क्षमता प्राप्त होते.
‘महाशिवरात्रीला शिवपिंडीवर अभिषेक केल्याने व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या काय लाभ होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे एक चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
‘शिव म्हणजे कल्याण करणारा, शुभंकर. तो सर्व सृष्टीचा लयकर्ताही समजला जातो.