INC Comment On Constitution : काँग्रेसने जनतेची क्षमा मागावी आणि राज्यघटनेविषयी भूमिका स्पष्ट करावी ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी 

हा एकप्रकारे देशद्रोह असून या प्रकारावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद झाला पाहिजे, अशी आमची सरकारकडे मागणी आहे – हिंदु जनजागृती समिती

JKLF Ban Extended : काश्मीरमधील फुटीरतावादी यासिन मलिक याच्या संघटनेवरील बंदीत वाढ !

काश्मीरमधील फुटीरतावादी नेता याचिन मलिक याच्या ‘जम्मू-कश्मीर लिबरेशन फ्रंट’ या संघटनेवर घालण्यात आलेल्या बंदी केंद्र सरकारने आणखी ५ वर्षांसाठी वाढवली.

‘जे.के.डी.एफ्.पी’ या राजकीय संघटनेवर लादण्यात आली ५ वर्षांची बंदी !

ही संघटना वर्ष १९९८ पासून देशविरोधी कारवायांमध्ये गुंतली होती. या संघटनेने भारतातील फुटीरतावाद आणि आतंकवाद यांना प्रोत्साहन दिले आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.

आंध्रप्रदेश सरकारची सावकारी !

एकूणच आंध्रप्रदेशमधील वाढता हिंदुद्वेष आणि त्याचे वेगाने होणारे ख्रिस्तीकरण, ही हिंदू आणि राष्ट्रप्रेमी यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. याविरुद्ध समस्त हिंदूंमध्ये जागृती होऊन त्यांनी संघटित झाले पाहिजे अन्यथा पाद्री उपेंद्र राव यांचे देशद्रोही स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही !

यासीन मलिक याचे समर्थन करणार्‍या इस्लामी देशांच्या संघटनेचा भारताकडून निषेध

‘ओआयसी-आय.पी.एच्.आर्.सी.’ या इस्लामी देशांच्या संघटनेने आतंकवादी कारवायांचे समर्थन केल्याचे भारताने म्हटले आहे. या संघटनेने कुठल्याही प्रकारे आतंकवादाचे समर्थन करू नये, असेही आवाहन भारताने केले आहे.

यासीन मलिकची स्वीकृती !

‘भारतात आतंकवादी कृत्य केल्यास जन्माची अद्दल घडेल’, अशा शिक्षेची तरतूद केल्यासच त्यांच्यात भय निर्माण होऊ शकते. यासाठी पाकवर सैनिकी कारवाई करण्याचे आणि आतंकवाद्यांना साहाय्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याचे पाऊल सरकारने तात्काळ उचलावे, ही अपेक्षा !

हिंदूंच्या वंशविच्छेदाचे दडपलेले सत्य !

जगातील एकाही देशात आतंकवादाचे उदात्तीकरण होत नाही; पण भारतात मात्र ते सर्रासपणे होते. तेव्हा कुणीही अशा चित्रपटांना विरोध करत नाही. मग काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारलेल्या या चित्रपटालाच विरोध का ? हा दडपलेला इतिहास जगासमोर का येऊ दिला जात नाही ? या सर्व प्रश्नांची उत्तरे या चित्रपटातच आहेत !

EXCLUSIVE : काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराच्या घोर यातना जगाला समजणे अत्यावश्यक !

‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या माध्यमातून या अत्याचारांना जागतिक पटलावर ठेवण्याचा दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांचा हा धाडसी प्रयत्न ! त्याला प्रसारमाध्यमांकडून अपेक्षित प्रसिद्धी देण्यात आलेली नाही, हे हिंदूंच्या भारताचे दुर्दैवच !

संभाव्य युद्धस्थिती आणि भारत !

सध्या फुटीरतावाद्यांनी भारतात कधी नव्हता इतका कहर केला आहे. आतंकी, धर्मांध, नक्षली, बोडो, खलिस्तानी, ‘तुकडे गँग’, पुरोगामी आणि त्यांना साथ देणारे हिंदुविरोधी राजकीय पक्ष अन् प्रसारमाध्यमे यांच्यामुळे ‘युद्धकाळात अंतर्गत शांतता बिघडली’, अशी स्थिती निर्माण होऊ शकते. भारतियांनी प्रखर राष्ट्रवादाचा पुरस्कार करणे आवश्यक !