परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरुपौर्णिमेला साधकांना समर्थ रामदासस्वामी यांच्या दोन सुवचनांतून आश्वस्त करणे
वर्ष १९९३ मध्ये प.पू. भक्तराज महाराज यांनी त्यांचे शिष्य डॉ. आठवले यांना गुरुपौर्णिमेसाठी २ सुवचने लिहून आणायला सांगितली होती. एकदा अकस्मात् मला ही दोन्ही सुवचने आठवली.