७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत : सुराज्य क्रांती विशेषांक  

भारताने ७५ वर्षांत केलेली कामगिरी आणि भारताला अजून गाठायचा पल्ला यांवर टाकलेला प्रकाशझोत !
प्रसिद्धी दिनांक : १५ ऑगस्ट २०२२, सोमवार

‘सनातन प्रभात’ची पत्रकारिता अत्यंत निर्भीड आणि पारदर्शक ! – ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे, राष्ट्रीय कीर्तनकार

‘सनातन प्रभात’ हे एकमेव नियतकालिक आहे की, जे जगातील हिंदूंवर दैनंदिन होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम अत्यंत निर्भीडपणे आणि पारदर्शकपणे करत आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे यांनी काढले.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत गुरुभक्ती विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २३ जुलै या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

शिष्यभाव

भावामुळे स्थूलदेहाची शुद्धी होण्यास आरंभ होतो. देहाची शुद्धी होणे म्हणजे सत्त्वगुण वाढणे. या प्रवासात जीव साधनेतील अनेक टप्पे शिकत असतो. व्यक्त भावामुळे प्राणदेह आणि प्राणमयकोष यांची शुद्धी होते, तर अव्यक्त भावामुळे प्राणमयकोष आणि मनोमय कोष यांची शुद्धी होते.

‘सनातन प्रभात’च्या ‘ई-पेपर’मुळे घराघरात हिंदुत्वाची मशाल, ढाल आता सिद्ध होईल !

ई-पेपर’मुळे दैनिक ‘सनातन प्रभात’ आता घराघरात पोचेल, तसेच हिंदुत्वाच्या विचारांची मशाल आणि ढाल प्रत्येक घरात आता सिद्ध होईल.

#Ayurved #आयुर्वेद : रोग झाल्यास वनौषधी वापरा !

येणाऱ्या आपत्काळाच्या दृष्टीने पुढील आयुर्वेदीय वनौषधींची लागवड करा !

डोळ्यांच्या माध्यमातून व्यक्तीची आध्यात्मिक स्थिती ओळखण्याचा सूक्ष्मातील प्रयोग आणि त्यातून लक्षात घ्यायची सूत्रे

संतांचा सहवास आणि संतांच्या आश्रमात केलेली सत्सेवा यांतून आध्यात्मिक त्रास दूर होतो, हे लक्षात घ्या !

#Ayurved #आयुर्वेद : …पाणी किती आणि कधी प्यावे ?

योगशास्त्राचे सर्व नियम पाळून नियमितपणे आसने, प्राणायाम इत्यादी करणाऱ्यांना सकाळी अधिक पाणी प्यायल्यास काही अपाय होत नाही; परंतु सामान्य माणसाने सकाळी अनावश्यक पाणी प्यायल्यास त्याची पचनशक्ती मंद होते.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : आयुर्वेदीय जीवनशैली

आयुर्वेद काय सांगतो ? : • आहार किती, कधी आणि कसा घ्यावा ? • झोप किती आणि कधी घ्यावी ? • व्यायाम कुठला करावा ? • कुठल्या रोगावर कुठली औषधी वनस्पती उपयुक्त आहे ?