सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सवा’निमित्त विदर्भ येथे काढलेल्या ‘हिंदु एकता दिंडी’मध्ये साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा !
सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी नामजपादी उपाय केल्यावर पावसाचे संकट टळून ‘हिंदु एकता दिंडी’ निर्विघ्नपणे पार पडणे