‘सिंधुदुर्ग पॅटर्न’ राबवून महाराष्ट्र राज्य शिक्षणात अग्रेसर रहाण्यासाठी प्रयत्नशील ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र

सिंधुदुर्ग जिल्हा गेली ८ ते १० वर्षे इयत्ता १० वी आणि १२ वीच्या निकालांमध्ये राज्यात अग्रेसर आहे. हा जिल्हा हुशार विद्यार्थ्यांचा जिल्हा आहे.

सरकारी शाळांना गोव्यातील स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतीकारक यांची नावे देणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोवा स्वतंत्र झाल्यानंतर ज्या ठिकाणी सर्वप्रथम ध्वज फडकावण्यात आला (जुन्या सचिवालयाजवळ), त्या ऐतिहासिक ध्वजस्तंभावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १५ ऑगस्ट या दिवशी सकाळी अमृत महोत्सवी राष्ट्रध्वज फडकावला.

राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी हिंदु जनजागृती समितीचा अभूतपूर्व लढा !

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून गेली १९ वर्षे ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ या मोहिमेद्वारे मोठ्या प्रमाणात विविध माध्यमांद्वारे जनजागृती करण्यात आली आहे.

‘हर घर तिरंगा’ अभियानानंतर राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ देऊ नका !

ध्वजसंहितेत दिलेल्या सूचनांचे पालन करून राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची काळजी घ्यावी. शासन वेळोवेळी देत असलेल्या सूचनांचे गांभीर्याने पालन करून राष्ट्रकर्तव्य निभावावे.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि समितीचे कार्यकर्ते यांनी केले राष्ट्रध्वजाला अभिवादन !

‘हर घर तिरंगा’ अभियानात वारणानगर (जिल्हा कोल्हापूर) येथे राष्ट्रध्वजाला मानवंदना देतांना मान्यवर तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि इतर

विविध जिल्ह्यांत पोलीस, प्रशासन आणि शैक्षणिक संस्था यांना निवेदने

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ मोहीम

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत प्रशासन, पोलीस आणि शाळा-महाविद्यालये यांना निवेदन !

१५ ऑगस्टनिमित्त ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ मोहीम !

स्वातंत्र्यदिनाचे विरोधक !

देशाच्या अखंडतेसाठी राष्ट्रप्रेमींनी व्यवस्थेवर अवलंबून न रहाता राष्ट्रविरोधकांशी वैध मार्गाने दोन हात करणे आवश्यक !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सातारा जिल्ह्यात ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ मोहीम

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’, ही मोहीम सातारा जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील पोलीस, प्रशासन, शाळा, महाविद्यालये, इतर शासकीय आणि निमशासकीय कार्यालय येथे याविषयीचे निवेदन देण्यात आले.

‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होतांना भारताची ध्वजसंहिता जाणून घ्या !

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबवणार आहे. ‘या कालावधीत अधिकाधिक नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे’, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.