केंद्रशासनाच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवण्यात आली. त्यात कोट्यवधी भारतियांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन घर, कार्यालये येथे तिरंगा फडकावला. शासनाकडून ध्वजसंहिता संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सामाजिक माध्यमांतूनही लोक ध्वजसंहितेचा प्रसार करत आहेत. या ध्वजसंहितेत दिलेल्या सूचनांचे पालन करून राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची काळजी घ्यावी. शासन वेळोवेळी देत असलेल्या सूचनांचे गांभीर्याने पालन करून राष्ट्रकर्तव्य निभावावे.
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > ‘हर घर तिरंगा’ अभियानानंतर राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ देऊ नका !
‘हर घर तिरंगा’ अभियानानंतर राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ देऊ नका !
नूतन लेख
- ब्रिटीश शासनापासून स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत करण्यात आलेले कायदे हिंदु समाज व्यवस्था नष्ट करण्याच्या हेतूनेच !
- एवढे अनधिकृत बांधकाम होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ?
- सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त पुणे येथे २१ एप्रिल या दिवशी भव्य दिंडीचे आयोजन !
- सरकारी विद्यालयांमध्ये विद्यार्थिनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचा निर्णय घ्यावा लागणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !
- आमच्या राष्ट्रीय एकात्मतेचा आधार पवित्र परंपरा आणि सनातन धर्म !
- आई आणि जन्मभूमीचे महत्व !