सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात धर्मांध रुग्णाकडून ७० वर्षीय रुग्णाची सलाईनचा रॉड डोक्यात घालून हत्या !
धर्मांधांच्या अशा हिंसक कृती पाहिल्यास धर्मांधांनी हिंदूंना मारण्याची ही नवीन क्लृप्ती काढली का ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
धर्मांधांच्या अशा हिंसक कृती पाहिल्यास धर्मांधांनी हिंदूंना मारण्याची ही नवीन क्लृप्ती काढली का ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
पोलीस उपअधीक्षकांना १५ दिवसांत बदली करण्याची धमकी देणारा, तसेच पोलीस निरीक्षकांवर अरेरावी करणारा तोतया पोलीस संदीप लगड याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नैतिकतेचे किती मोठ्या प्रमाणात हनन झाले आहे, हे दर्शवणारी घटना ! अशा घटना कायमच्या थांबवण्यासाठी बलात्कार करणार्यांना तात्काळ आणि कठोर शिक्षा द्यायला हवी, तसेच समाजाला धर्मशिक्षण देऊन नीतीमान करायला हवे !
समाजाला धर्मशिक्षण दिल्यास कर्जफेडीसाठी असे चुकीचे मार्ग अवलंबले जाणार नाहीत !
कल्याणच्या आधारवाडी कारागृहात पडताळणी करण्यासाठी गेलेल्या तुरुंग अधीक्षक आणि त्यांच्या साहाय्यकावर २ बंदीवानांनी टोकदार वस्तूने आक्रमण केल्याची घटना नुकतीच घडली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात सजावट करण्यात आली होती. १३ सप्टेंबर या दिवशी सकाळी १० वाजता अचानक आग लागून संपूर्ण सजावट जळून गेली.
नगर परिषदेने ‘विसर्जनासाठी श्री गणेशमूर्ती एकत्रित करण्याकरता मागील वर्षी वापरलेल्या कचरा वाहतुकीसाठीच्या गाड्या वापरल्या’, ही स्वत:ची चूक सुधारत यावर्षी श्री गणेशमूर्ती एकत्रित न करण्याचा निर्णय घेतला आहे.
१२ सप्टेंबरच्या रात्री अंबरनाथमध्ये कार आणि रिक्शा यांमध्ये जोरदार धडक होऊन अपघात झाला. अंबरनाथ तालुक्यातील पालेगावच्या नवीन एम्.आय.डी.सी. रस्त्यावर ही घटना घडली.
कचरावेचकांनी गोळा केलेले निर्माल्य प्रक्रिया करण्यासाठी देण्याऐवजी नदीत विसर्जन करावे. निर्माल्यामध्ये आलेली पवित्रके नदीद्वारे सर्वत्र पसरून त्याचा लाभ सर्वांना होईल. निर्माल्याची प्रक्रिया करण्याऐवजी नदीत विसर्जन केल्याने धर्मपालनाचे लाभही होतील.
येथील वर्धा नदीत नाव उलटून एकाच कुटुंबातील ११ जण बुडाल्याची धक्कादायक घटना १४ सप्टेंबर या दिवशी घडली होती. या घटनेतील ३ मृतदेह सापडले असून उर्वरित ८ जणांचा शोध चालू आहे.