मुंबई येथील शिवछाया मित्र मंडळाचा गणेशोत्सव सामाजिक उपक्रमाने साजरा !
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुर्भे येथील शिवछाया मित्र मंडळाने या वर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला. या वर्षी गणेशोत्सवाचे ५१ वे वर्षे आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुर्भे येथील शिवछाया मित्र मंडळाने या वर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला. या वर्षी गणेशोत्सवाचे ५१ वे वर्षे आहे.
पत्रकार नीलेश पाटील यांच्या मातोश्री सुशीला राजपूत (पाटील) यांचे अल्पशा आजाराने १४ सप्टेंबर या दिवशी कोपरखैरणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुले, १ मुलगी, २ सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयात श्री गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली होती आणि ५ दिवसांचा उत्सव साजरा करण्यात आला.
अशा त्रुटी कशा रहातात ? जवळपास वर्षभराच्या नोंदी न मिळणे लज्जास्पद ! संबंधितांवर कारवाई व्हायला हवी !
प्रशासकीय कामांसाठी आस्थापनाची नियुक्ती करण्याचा निर्णय
कोरोना महामारीमुळे गेले जवळपास ६ मास संचारबंदी लागू असतांना गुन्ह्यांत वाढ कशी होते ?
सहस्रो वर्षांपूर्वीची सनातन धर्माची शास्त्रपरंपरा नास्तिकतावाद्यांना कधी तरी कळू शकेल का ? त्यासाठी धर्मशास्त्राचा अभ्यास करावा लागतो !
भंगसाळ नदीवर असलेला गणेश घाट तोडून गणेशभक्तांना श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी असुविधा निर्माण करणार्या ठेकेदारावर नगरपंचायत प्रशासनाने कारवाई करावी.
खोलीसाठी आचारी मागतो अतिरिक्त ५०० रुपये, गादी, पलंग, चटईच्या नावाखालीही वसुली !
पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी पत्रकारांना अरेरावीची भाषा वापरत धक्काबुक्की केल्याची ध्वनिचित्रफीत प्रसारित झाली आहे.