ठाणे, १४ सप्टेंबर (वार्ता.) – १२ सप्टेंबरच्या रात्री अंबरनाथमध्ये कार आणि रिक्शा यांमध्ये जोरदार धडक होऊन अपघात झाला. अंबरनाथ तालुक्यातील पालेगावच्या नवीन एम्.आय.डी.सी. रस्त्यावर ही घटना घडली. या अपघातात उल्हासनगर येथील एकाच कुटुंबातील तिघे आणि रिक्शाचालक अशा एकूण चौघांचा मृत्यू झाला आहे.
अंबरनाथमध्ये अपघातात ४ जण ठार !
नूतन लेख
- हिंदु प्रेयसीच्या भावाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या धर्मांधाला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन
- कळंबोली येथे १ लाख रुपये किमतीचा ४ किलोग्रॅम गांजा बाळगणारा अटकेत !
- आचारसंहितेचा भंग करणार्या शिवसेनेच्या सर्वांची उमेदवारी रहित करा ! – अतुल लोंढे
- अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त !
- हिंदी चित्रपटातील गाणी लावल्यामुळे खासदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी डी.जे. बंद करायला लावला !
- रामटेकडी (पुणे) येथील प्रकल्पाला कचरा डेपोचे स्वरूप !