संत हेच समाजाचे खरे दिशादर्शक आहेत ! – ह. भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ
ज्याच्या चित्तात परमात्म्याचे वास्तव्य आहे , ज्याच्या जीवनातील द्वंद गेले ते संत, असे जे संत आहेत त्यांची जीवनात संगती घडावी, संतांच्या संगतीने जीवन कृतार्थ होते.
ज्याच्या चित्तात परमात्म्याचे वास्तव्य आहे , ज्याच्या जीवनातील द्वंद गेले ते संत, असे जे संत आहेत त्यांची जीवनात संगती घडावी, संतांच्या संगतीने जीवन कृतार्थ होते.
फळपिकांवर आधारित प्रक्रिया उद्योग, त्यांची सद्य:स्थिती आणि आव्हाने यावर गोखले इन्स्टिट्यूटच्या वतीने अभ्यास केला जात आहे.
रत्नागिरीतील रहिवाशांनी एकत्र येत श्रीराममंदिराची भव्य रंगावली साकारली. तसेच रामरक्षा पठण करून आनंदोत्सव साजरा केला. सर्व रहिवाशांनी पारंपरिक वेशभूषा केली होती.
अनधिकृत मदरसा बंद करण्यास वारंवार मागणी होत असतांनाही त्यावर प्रशासन कारवाई का करत नाही ? याचेही उत्तर प्रशासनाने जनतेला द्यायला हवे !
२६ जानेवारी या दिवशी पती सुरेश घरात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना दवाखान्यात घेऊन जायचे आहे, असे सांगत शीतय यांनी गावात माहिती दिली.
घरामध्ये सासू, जाऊ आणि नणंद या तिघींनी आरती नाटेकर हिचा वारंवार छळ करत तिला सातत्याने घर सोडून जाण्यासाठी प्रवृत्त केले जात होते.
सर्वसामान्य माणसाला विमान प्रवास करता यावा, यासाठी रत्नागिरीतील विमानतळ विकसित होत आहे. विमानतळ टर्मिनल इमारतीसाठी १०० कोटी राज्याने संमत केले आहेत.
श्रीकृष्ण बेलवलकर हे गेली १५ वर्षे वैश्यवाणी समाज गुहागर तालुका या संस्थेचे सचिवपद सांभाळत आहेत. गुहागर तालुक्यात सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान असते.
रत्नागिरी ८ फेब्रुवारीपर्यंत कालावधीत मनाई आदेश लागू केला आहे. या कालावधीत व्यक्ती, संस्था, संघटना यांनी आंदोलनासारखे प्रकार करू नयेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांशी संवाद साधतांना इतक्या मोठ्या संख्येने युवकांशी संवाद साधणारा जगातील पहिलाच कार्यक्रम असल्याचे नमूद करत युवाशक्तीची जाणीव करून दिली.