संत हेच समाजाचे खरे दिशादर्शक आहेत ! – ह. भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ

ज्याच्या चित्तात परमात्म्याचे वास्तव्य आहे , ज्याच्या जीवनातील द्वंद गेले ते संत, असे जे संत आहेत त्यांची जीवनात संगती घडावी, संतांच्या संगतीने जीवन कृतार्थ होते.

रत्नागिरीत १३ फेब्रुवारीला फळ प्रक्रिया क्षेत्रातील उद्योजकांसाठी स्नेहमेळावा

फळपिकांवर आधारित प्रक्रिया उद्योग, त्यांची सद्य:स्थिती आणि आव्हाने यावर गोखले इन्स्टिट्यूटच्या वतीने अभ्यास केला जात आहे.

रत्नागिरीत श्री लोकमान्य सोसायटीत साकारली श्रीराममंदिराची ३० बाय २० फुटांची भव्य रंगावली

रत्नागिरीतील रहिवाशांनी एकत्र येत श्रीराममंदिराची भव्य रंगावली साकारली. तसेच रामरक्षा पठण करून आनंदोत्सव साजरा केला. सर्व रहिवाशांनी पारंपरिक वेशभूषा केली होती.

Close Unauthorized  Madrassa:अनधिकृत मदरसा बंद करण्यासाठी धोपेश्वर परिसरातील ग्रामस्थांना करावे लागले उपोषण !

अनधिकृत मदरसा बंद करण्यास वारंवार मागणी होत असतांनाही त्यावर प्रशासन कारवाई का करत नाही ? याचेही उत्तर प्रशासनाने जनतेला द्यायला हवे !

नांदिवडे (रत्नागिरी) येथे पतीची हत्या केल्याप्रकरणी पत्नी आणि प्रियकर यांना अटक

२६ जानेवारी या दिवशी पती सुरेश घरात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना दवाखान्यात घेऊन जायचे आहे, असे सांगत शीतय यांनी गावात माहिती दिली.

असगोली (गुहागर) येथील ३ महिलांना १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

घरामध्ये सासू, जाऊ आणि नणंद या तिघींनी आरती नाटेकर हिचा वारंवार छळ करत तिला सातत्याने घर सोडून जाण्यासाठी प्रवृत्त केले जात होते.

रत्नागिरीतील ९२ कोटी रुपयांच्या प्रशासकीय भवनाला शासनाची मान्यता ! – पालकमंत्री उदय सामंत

सर्वसामान्य माणसाला विमान प्रवास करता यावा, यासाठी रत्नागिरीतील विमानतळ विकसित होत आहे. विमानतळ टर्मिनल इमारतीसाठी १०० कोटी राज्याने संमत केले आहेत.  

रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी समाजसेवा संस्थेच्या वतीने शृंगारतळी येथील डॉ. श्रीकृष्ण बेलवलकर यांना वैश्यरत्न पुरस्कार प्रदान

श्रीकृष्ण बेलवलकर हे गेली १५ वर्षे वैश्यवाणी समाज गुहागर तालुका या संस्थेचे सचिवपद सांभाळत आहेत. गुहागर तालुक्यात सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान असते.

रत्नागिरी जिल्ह्यात ८ फेब्रुवारीपर्यंत मनाई आदेश

रत्नागिरी ८ फेब्रुवारीपर्यंत  कालावधीत मनाई आदेश लागू केला आहे. या कालावधीत व्यक्ती, संस्था, संघटना यांनी आंदोलनासारखे प्रकार करू नयेत. 

नमो नवमतदाता संमेलनात पंतप्रधानांचा युवा मतदारांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांशी संवाद साधतांना इतक्या मोठ्या संख्येने युवकांशी संवाद साधणारा जगातील पहिलाच कार्यक्रम असल्याचे नमूद करत युवाशक्तीची जाणीव करून दिली.