Eknath Shinde:कोकणातील जनता शिवसेनेच्या मागे भक्कम उभी राहील !
कोकणच्या विकासासाठी ‘कोकण विकास प्राधिकरणा’ची स्थापना करून त्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे, यापुढे कोकण मागास रहाणार नाही, तर राज्यात अव्वल असेल.
कोकणच्या विकासासाठी ‘कोकण विकास प्राधिकरणा’ची स्थापना करून त्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे, यापुढे कोकण मागास रहाणार नाही, तर राज्यात अव्वल असेल.
‘आगामी काळात सशक्त संघटन उभारून देश अन् सनातन धर्म यांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहू !’, या घोषणेने या कार्यक्रमाची सांगता झाली.
भाषणात रमेशदादांनी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते जीव धोक्यात घालून भारताच्या सीमाप्रदेशातील भागात करत असलेले कार्य कसे कौतुकास्पद आहे !’, हे सांगितले.
शेवटच्या दिवशी लळिताचे कीर्तन अशा कथा-गीतरामायण कीर्तन या त्रिवेणी संगमातून प्रभु श्रीरामचंद्र यांचे जीवनचरित्र महोत्सवात ऐकायला मिळणार आहे.
मदरशामध्ये रहाणार्या मुलांचा गावामध्ये स्वैरपणे वावर असल्याने गावातील माता- भगिनींना असुरक्षितता वाटत आहे, तसेच गावातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजापूर तालुक्यातील ६० ग्रामपंचायती, लांजा ५८, रत्नागिरी ७०, संगमेश्वर ७२, चिपळूण ७६, आणि मंडणगड तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये भारत संकल्प यात्रा पूर्ण झाली आहे.
पैसे भरूनही भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी न झाल्याने जाब विचारत जिल्हाधिकार्यांनी त्वरित मोजणी करण्याविषयी सूचना केली.
शेतकर्यांना प्रयोगासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या या पिकाच्या उत्पादनाची पडताळणी चालू असून येत्या काही दिवसांतच शेतकर्यांना ‘कारळा’ हे नवीन वाण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ज्या सहकारी बँका आणि पतसंस्था अडचणीत आहेत, त्यांची तपासणी केली जात असते. जेणेकरून ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी सहकार विभागाकडून कार्यवाही केली जाते.
तालुका स्तरावर कृती आराखड्याविषयी दुर्लक्ष केले जात आहे. पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता कृती आराखडे वेळेत सादर न होणे, हे लज्जास्पद !