‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्ताने होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात !

पाश्चात्त्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या ‘व्हॅलेंटाईन डे’ या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी भोगवाद अन् अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे.

वेदना न्यून करण्यासाठी उपयुक्त उपचार – ‘बिंदूदाबन’ उपचारपद्धत !

बिंदूदाबन उपचारपद्धतीमध्ये रोगाचे निदान आणि उपचार करण्यासाठी विशिष्ट बिंदूंचा वापर केला जातो. यामध्ये केवळ हाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदू दाबून रोगाचे निदान आणि उपचार केले जातात !

‘सनातन प्रभात’मुळे धर्मकार्य करण्यासाठी कृतीशील व्हायला हवे, याची जाणीव झाली ! – दीपक अर्जुनसिंह देवल, श्री मरुधर विष्णु समाजाचे संयोजक

दैनिक ‘सनातन प्रभात’ केवळ वार्तांकन करून थांबत नाही, तर त्याविषयी जागृती करून उपाययोजना, सुधारणा करण्याकडेही लक्ष देते.

रत्नागिरी जिल्ह्यात परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होणार नाहीत, याची दक्षता घ्या !- जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

पोलीस विभागाने विशेष सुरक्षा विशेषत: पेपर्ससंदर्भात ठेवावी. राज्य परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर जाण्यासाठी अर्धा तास आधी एस्.टी. पोचेल, अशी सुविधा ठेवावी.

गणपतीपुळे येथे १० ते १६ फेब्रुवारी या कालावधीत माघी गणेशोत्सव होणार साजरा

गणपतीपुळे मंदिरात माघी गणेशोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिर आणि मंदिर परिसरात श्रींच्या उत्सवाचे कार्यक्रम होणार आहेत.

 एन्.एस्.एस्.मधील योगदानाबद्दल पत्रकार मकरंद पटवर्धन यांचा सन्मान

विद्यार्थ्यांनी नेहमी कोणत्याही क्षेत्रात काम करतांना ते सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करावा. तुमचे समाजासाठी योगदान असेलच. आयुष्यात सर्व प्रकारच्या परीक्षांना शांतपणे धीरोदात्तपणे सामोरे जा.

मनुष्य देह-वाणी शुद्ध करण्याचे एकच साधन म्हणजे ‘भगवंताचे नाम’ ! – ह.भ.प. वासुदेव महाराज गुरव    

हा देह-वाणी पवित्र आणि शुद्ध करण्याचे एकच साधन म्हणजे ‘भगवंताचे नाम’ होय. कलियुगात नामस्मरण हा सोपा साधना मार्ग आहे.

आडिवरे येथील तावडे भवन कोकणची शान ! – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राजस्थानच्या राजपूत घराण्याचे तावडे हे वंशज आहेत. आडिवरे येथे ८०० वर्षांपूर्वी तावडे कुटुंबियांची वस्ती होती. आडिवर्‍याच्या महाकाली मंदिरातही त्यांचा मान आहे.

बाळासाहेबांचे विचार मी सोडलेले नाहीत ! – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

देशातील आणखी एक मोठे न्यायालय आहे, ते जनतेचे न्यायालय आहे. आम्ही पाप केलेले नाही. विरोधकांना वाटले होते शिवसेना संपेल. आजची गर्दी याला उत्तर आहे.

मत्स्यगंधा एक्सप्रेसमधून २२ लाख ७० सहस्र ५०० रुपयांचा ऐवज चोरला

मत्स्यगंधा एक्सप्रेस या गाडीने प्रवास करत असतांना खेड रेल्वेस्थानक गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने त्यांच्या डोक्याखाली ठेवलेली पर्स चोरून नेली.