Ayodhya Mosque : मुसलमानांना श्रीरामजन्मभूमीच्या बदल्यात दिलेल्या जागेवर देशातील सर्वांत मोठी मशीद उभी रहाणार !
या मशिदीतून जिहादी कारवाया होणार नाहीत, याकडे सरकारला लक्ष द्यावे लागेल !
या मशिदीतून जिहादी कारवाया होणार नाहीत, याकडे सरकारला लक्ष द्यावे लागेल !
संतांच्या या सूचक वक्तव्याकडे हिंदूंनी गांभीर्याने पाहून राममंदिराच्या रक्षणासाठी सज्ज होणे आवश्यक आहे !
रामलला प्राणप्रतिष्ठा महोत्सव २२ जानेवारी २०२४ या दिवशी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या मंगल सोहळ्याला उपस्थित रहाण्यासाठी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’च्या वतीने देशभरातील ४ सहस्रांहून अधिक संत-महंतांना निमंत्रणे देण्यात येत आहेत.
अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या भव्य श्रीराममंदिराचा पहिला टप्पा पूर्ण करून २२ जानेवारी २०२४ या दिवशी मूर्तीची प्राणप्रतिष्ठ करण्यात येणार आहे. मंदिराच्या अनुषंगाने संपर्ण अयोध्येचा कायपालट करण्यात येत आहे.
पुढील वर्षी २२ जानेवारीला अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवरील भव्य श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापणेच्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित रहाणार आहेत. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य चंपत राय, नृपेंद्र मिश्रा आदींनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेत त्यांना या सोहळ्यात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, आपण आपल्या वारशाचा आदर केला पाहिजे. आपल्या वारशातूनच आपण आपली आणि आपल्या समाजाची प्रगती साधू शकतो. आपण कितीही आधुनिक झालो, तरी आपला वारसा आपल्यापासून कधीच वेगळा होऊ शकत नाही.
अयोध्या येथे श्रीराममंदिराची उभारणी युद्ध स्तरावर चालू असून नैसर्गिक आपत्तींपासून मंदिराचे रक्षण व्हावे, यासाठी उपाय योजले गेले आहेत. यांतर्गत संरक्षण करणारी भींत आणि तटबंदी उभारण्यात येत आहे.
अयोध्या येथील श्रीरामजन्मूभीवर बांधण्यात येणार्या भव्य श्रीराममंदिराची काही छायाचित्रे श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस श्री. चंपत राय यांनी प्रसारित केली आहेत.
यामध्ये देवतांच्या अनेक मूर्ती आणि स्तंभ दिसत आहेत. याविषयीची अधिक माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. श्रीराममंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर खोदकामाच्या वेळी सापडलेले अवशेष दर्शनासाठी ठेवले जाणार आहेत.
आयोजकांनी म्हटले की, देशातील ५५० जिल्हे आणि ५ लाख गावांमध्ये हिंदूंची लोकसंख्या अधिक आहे. आम्ही केवळ त्यांच्यापर्यंत पोचू इच्छितो.