श्रीरामजन्मभूमीच्या प्रकरणी मिळालेल्या भूमीवर मशीद न बांधता शेती करून धान्य हिंदू आणि मुसलमान यांना वाटावे ! – इक्बाल अन्सारी, बाबरीचे पक्षकार
श्रीरामजन्मभूमी खटल्याचा निकाल देतांना सर्वोच्च न्यायालयाने मुसलमानांसाठी मशीद बांधण्यासाठी अयोध्येत ५ एकर भूमी देण्याचा आदेश राज्य सरकारला दिला होता. त्यानुसार धन्नीपूर येथे सरकारकडून ५ एकर भूमी देण्यात आली.