गोवा विधानसभेचे पावित्र्य अबाधित ठेवा !
राष्ट्रपतींनी लोकप्रतिनिधींना असे आवाहन करावे लागणे, हे लोकप्रतिनिधींनी चिंतन करण्यासारखे !
राष्ट्रपतींनी लोकप्रतिनिधींना असे आवाहन करावे लागणे, हे लोकप्रतिनिधींनी चिंतन करण्यासारखे !
विधानसभा अध्यक्षांचे अधिकार अबाधित ठेवत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निर्णय घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले होते; मात्र नार्वेकर यांनी अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ठाकरे गटाने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.
जर असे असते, तर आतापर्यंत रा.स्व. संघ पुरस्कार करते, त्या हिंदु राष्ट्राची स्थापना झाली असती, देशव्यापी गोहत्याबंदी, धर्मांतरबंदी कायदे झाले असते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर त्या मागे काही नेत्यांवर असलेल्या ‘ईडी’च्या कारवाईची टांगती तलवार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडून भाजपसमवेत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती.
पाकिस्तानात अजूनही खानदान आणि कबिले यांच्यावर राजकारणाचे स्वरूप ठरत असते. अशा देशातील जनतेचे अन्नाविना हाल झाले, तरी त्याचे तेथील राजकीय लोकप्रतिनिधींना देणे-घेणे नसते. इम्रान खान यांना शिक्षा केल्यावर पाकिस्तानात नवा अध्याय चालू होईल; पण तो सुडाचा, द्वेषाचा आणि अहितकारी असेल.
भाजपने आपल्यापुढे युतीचा प्रस्ताव ठेवला आहे; पण भाजपसमवेत आधीच एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत. त्यामुळे भाजपच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेतला नाही, असा मोठा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच गुप्त भेट घेतल्याची सर्वत्र चर्चा चालू झाली आहे.
वारंवार नोटीस बजावूनही राणा दांपत्य सुनावणीसाठी अनुपस्थित रहात असल्याने न्यायालयाने १० ऑगस्ट या दिवशी तीव्र शब्दांत अप्रसन्नता व्यक्त केली आहे
वैद्यकीय कारणामुळे नवाब मलिकांना जामीन देण्यात आल्यामुळे ‘ईडी’कडूनही विरोध करण्यात आलेला नाही. नवाब मलिक यांना मूत्रपिंडाचा आजार आहे.
पक्षांतर बंदीचा धोका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ‘व्हिप’ काढला असता, तर पक्षातील दोन गटांमुळे त्याचे उल्लंघन झाले असते आणि कारवाई होऊ शकली असती. ‘राष्ट्रवादी पक्षाने ‘व्हिप’ न काढून स्वतःच्या खासदाराचे सदस्यत्व वाचवले का ?’, असाही प्रश्न निर्माण होतो.